संमिश्र
होमलोन, ऑटो लोनसह सर्व प्रकारची कर्जे महागणार!
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देशातील सतत वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा कठोर पाऊल उचलले आहे. यंदा सलग पाचव्यांदा ...
इंग्लंडने पाकिस्तानची इज्जत काढली; रावळपिंडी टेस्टमध्ये झाले ५ वर्ल्ड रेकॉर्ड
नवी दिल्ली : रावळपिंडी येथे इंग्लंड आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने इंग्लंडने ७४ धावांनी शानदार विजय साकारला. या कसोटी सामन्यात ...
मारुतीच्या ९ हजार गाड्या परत मागविल्या, हे आहे कारण
नवी दिल्ली : मारुती सुझुकी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय वाहन कंपनी म्हणून ओळखली जाते. विक्रीमध्ये मारुती दरवर्षी नवनवे विक्रम करत असते. मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी ...
अनेकांना सावकारी पाशातून मुक्त केल्याचे समाधान
रवींद्र मोराणकर तरुणभारत लाईव्ह न्यूज : जिल्ह्यातील 17 जणांना सावकारी पाशातून मुक्त केल्याचे समाधान आहे, अशी भावना जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी ...
जर्मनीनं केलं भारताचं कौतुक
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत भेटीवर आलेल्या जर्मनीचे परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअबॉक यांनी भारताचं कौतुक केलं आहे. बेरबॉक ...
हृदयद्रावक! आईनेच केली पोटच्या मुलाची हत्या अन्..
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । सध्या कुणाला कशाचीही भीती राहिलेली नाहीय, बिहारच्या औरंगाबादमधील मदनपूर ठाणा क्षेत्रातील शिवगंजमध्ये एक धक्कादायक घटना समोर ...
फिफा : ब्राझील-दक्षिण कोरिया यांच्यात आज उप-उपांत्यपूर्व फेरीची लढत
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । फिफा क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला ब्राझीलचा संघ आणि २८ व्या स्थानावर असलेला दक्षिण कोरियाचा संघ ...
गौरवशाली इतिहासाचे प्रदर्शन व्हावे
कानोसा प्रतापगडावर ज्या ठिकाणी Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता व जिथे आज त्याची कबर आहे त्या ठिकाणी ...
‘RRR’ चित्रपटाचे यश दिवसेंदिवस वाढतंय, जाणून घ्या सविस्तर
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । काही महिन्यांपूर्वी आलेल्या एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाचे यश दिवसेंदिवस वाढत आहे. आता चित्रपट ...
यापुढे नैसर्गिक शेती हा कृषी शिक्षणाचा भाग!
तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून, नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होतोच, शिवाय उत्पादनाला ...















