संमिश्र

राखी सावंतला आंबोली पोलीसांकडून अटक, काय प्रकरण?

By team

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. राखी सावंत आज दुपारी 3 वाजता तिचा पती आदिलसोबत तिची ...

थंडीचा जोर कमी होणार, पण या भागात पावसाची शक्यता

पुणे : थंडीमुळे अनेक राज्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच हवामान विभागाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. पुढच्या २४ तासाचा थंडीचा रोज कमी होण्याचा ...

ऑलिम्पिक खेळाडूंच्या आंदोलनानंतर कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. महिला पहिलवानांनी हे आरोप केले ...

सुसज्ज ग्रंथालये हाच राष्ट्राचा आधार!

तरुण भारत लाईव्ह । प्रीतम गेडाम । Library ग्रंथालये वाचकांसाठी ज्ञानाचा महासागर आहेत. आज ग्रंथालयांशिवाय शिक्षण व सुसंस्कृत समाजाची कल्पनाच करता येत नाही. आपल्या ...

धार्मिक संघर्ष टळला, वाद पेटता पेटता समजुतीने मिटला

By team

इंदूर : धार्मिक सामंजस्य टिकवण्यासाठी सिंधी समाज आणि शिख समाज यांनी समजूतदारीची भूमिका घेतल्याने मोठा संघर्ष टळला आहे. इंदूर शहरातील सिंधी समाजाने आपल्या देवळांमधून ...

दहावी बारावीच्या परीक्षेचं टेन्शन येतंय, ‘या’ टिप्स करा फॉलो

तरुण भारत लाईव्ह ।१८ जानेवारी २०२३। दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षा जवळ येत आहेत. शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबरच परीक्षा पद्धतीमध्येही आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. ...

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, गृहमंत्र्यासहीत 16 जणांचा मृत्यू

By team

युक्रेन : युक्रेनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की यांच्यासह अन्य १६ व्यक्तींचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला आहे. राजधानी कीवच्या वेशीवर ...

मारुती कार वापरणार्‍यांनो सावधान, कंपनीने १७ हजाराहून अधिक गाड्या परत मागवल्या

नवी दिल्ली : मारुती सुझुकी कंपनीने ग्राहकांना विकलेल्या १७ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. एका चुकीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला आहे. गाड्यातील ...

सफरचंद रबडी तयार करण्याची सोप्पी पद्धत

तरुण भारत लाईव्ह । १८ जानेवारी २०२३। रबडी हा भारतीय उपखंडातून उगम पावलेला एक गोड पदार्थ आहे. तुम्ही आतापर्यंत  सीताफळ रबडी, दूध रबडी खाल्ली ...

राहुल गांधी काश्मीरमध्ये पोहचण्यापूर्वीच काँग्रेसला झटका, मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा लवकरच जम्मू काश्मीरला पोहचणार आहे. मात्र ही यात्रा काश्मीरमध्ये पोहचण्याआधीच पक्षाला मोठा झटका ...