राजकारण

‘माझ्या अडचणी निर्माण… पण उद्या माझं मोहोळ उठलं ना’, राज ठाकरेंचा कुणाला इशारा ?

राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ...

“राज ठाकरेंचा ताफा अडवणारे कार्यकर्ते आमचेच पण ते…”; संजय राऊतांची प्रतिक्रिया

By team

मुंबई : राज ठाकरेंचा ताफा अडवणारे कार्यकर्ते आमचे असतील पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. शुक्रवारी बीडमध्ये उबाठा गटाच्या ...

मविआच्या काळात मला अटक करण्यासाठी दिल्या सुपाऱ्या : फडणवीसांचा गौप्यस्फोट

By team

नागपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला आणि अनेक भाजप नेत्यांना अटक करण्यासाठी सुपाऱ्या देण्यात आल्या, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मविआ ...

मोठी बातमी ! राज्यात विधानसभेपूर्वी आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरु, काय घडलं ?

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून मला अटक करण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. अनिल देशमुख जे आरोप करत ...

मोठी बातमी ! विधानसभेपूर्वी जळगाव जिल्ह्यात शिवसेना ‘उबाठा’ पक्षात जोरदार ‘इनकमींग’

पाचोरा : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. अशात बऱ्याच राजकीय ...

Raj Thackeray : बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला, प्रचंड मोठा गोंधळ

Raj Thackeray : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष ...

काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सुनावले संजय राऊतांना खडेबोल!

By team

मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना मुख्यमंत्रीपदावरून खडेबोल सुनावले आहे. ज्याला सर्वात जास्त जागा मिळतील त्या ...

व्यंगचित्रातून उबाठा गटाच्या नेत्यावर टीका ,जाणून घ्या कुणी केली ?

By team

व्यंगचित्रे म्हणजेच शिवसेनेची परंपरा आहे. पण आता दोन गट झाले. व्यंगचित्राचा वारसा पण शिंदे सेनेने चालवला आहे. आता एका व्यंग चित्राने सध्या राजकीय वातावरण ...

ठरलं ! उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, सरकारच्या चाव्या काँग्रेसच्या हातात, तर शरद पवार…

By team

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला सर्व तयारी वेळेवर पूर्ण करायची आहे. याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली ...

उद्धव ठाकरेंवर मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारी उभं राहण्याची वेळ!

By team

मुंबई : मातोश्री सोडून राहूल गांधी आणि खर्गेंच्या दारात उभं राहण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवेंनी केली. उद्धव ...