राजकारण
बाळासाहेब असताना देशभरातील नेते…, आणि यांना दिल्लीत गल्लोगल्ली जावं लागतय : मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई : बाळासाहेब असताना दिल्लीतील नेते त्यांच्याकडे यायचे. परंतू, आता मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतील गल्लोगल्ली फिरावं लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला ...
Video : एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ भूमिकेनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
जळगाव : भाजपमध्ये प्रवेश केला आहे मात्र तो पक्षाने जाहीर केला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे मात्र तो अध्यक्ष शरद पवार ...
दारोदार भटकणाऱ्या उद्धव ठाकरेंची अवस्था ‘ना घर का ना घाट का अशी! भाजपची खोचक टीका
मुंबई : उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, अशी खोचक टीका भाजपने केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ...
Girish Mahajan : खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी देशमुखांनी काय काय केलं ?
जळगाव : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून काल ४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामविकास मंत्री ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पडझडीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया, म्हणाले…
दिल्ली : “समुद्राजवळ पूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कधीच पडला नसता ...
‘या’ महिन्यात महाराष्ट्रात होऊ शकतात विधानसभा निवडणुका, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले संकेत
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होईल याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच ...
जळगावात मनसेने केली न्हाईच्या अधिकाऱ्याची आरती, काय आहे कारण ?
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे जळगाव येथील NHAI विरोधात ‘आरती ओवाळू’ आंदोलन करण्यात आले. मागील वर्षी जळगाव जागर यात्रा जळगाव शहरातील ...
Assembly Election 2024 : जळगाव जिल्हयातील सर्वच आखाड्यात दुरंगीऐवजी पंचरंगी लढती रंगणार ?
जळगाव : राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातही उमेदवारीसाठी इच्छुकांची ...
महाराष्ट्रात महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर दंगली का होत नाही? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? झाल्या पाहिजे, असे वादग्रस्त विधान उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. रविवार, ...
जळगावात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजयुमोची जोरदार निदर्शने
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळत्याच्या घटनेचे महाविकास आघाडी राजकारण करत आहे याच्या निषेधार्थ भाजयुमोने रविवार, १ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ...















