राजकारण
व्हीआयपी नंबरसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या शासन निर्णय…
मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकार एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेत आहे. आता एकनाथ शिंदे सरकारने वाहनांच्या व्हीआयपी क्रमांकांबाबत मोठा निर्णय घेतला ...
उपसरपंचपद रिक्त ठेवणे भोवले, सरपंचच अपात्र; आयुक्त प्रवीण गेडाम यांची कारवाई
जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीत उपसरपंचपद शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी निकालानुसार रिक्त होते. या प्रकरणी निकाल जाहीर झाल्यानंतर किमान १ महिन्याचे आत ...
धरणगाव तालुक्यातील अनेक महिलांचा शिवसेनेत प्रवेश…
धरणगाव : तालुक्यातील पिंपळे निशाणे, भोद, धानोरा, दोनगाव, साकरे या गावातील अनेक महिलांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. महिलांच्या ...
जिल्ह्यात बोगस किटकनाशके विक्री करणाऱ्यावर कारवाई करा : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी
जळगाव : गुजरात राज्यातुन मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात किटकनाशक, बुरशीनाशक, अळीनाशक, तणनाशक आदी औषधी बाजारात विकली जात आहे. बाजारात सद्यस्थितीतील औषधे ही बनावट नावाने ...
माझा राजीनामा मागितल्याशिवाय…”; उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका
नागपूर : शनिवारी, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतिने ८ वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की ...
प्रत्येक शिक्षक हा आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील
पाळधी: प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी त्यांना शिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही करत आहोत. आम्ही जे बोलतो तशीच कृती करत ...
महाराष्ट्रात जागावाटपाबाबत पुन्हा बैठक होणार : अजित पवार
नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठे वक्तव्य केले आहे. जागावाटपाबाबत पुन्हा एकदा मित्रपक्षांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी ...
जळगाव जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणाच्या २३१.१९ कोटींच्या कामांना मंजुरी : मंत्री अनिल पाटील
जळगाव : जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी २४४ कामांना २३१.१९ कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल ...
जिल्हास्तरीय शांतता बैठक : शांततेला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या; पालकमंत्र्यांचे आवाहन
जळगाव : गणपती उत्सव असो की मिरवणूक असो या गर्दीमध्ये साप सोडून काही जण गोधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वानी सावध राहिले ...
मुख्यमंत्रीपदावरुन मविआतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर! ठाकरेंना हवी सुत्रं, नाना पाटोले म्हणाले, “विषयच संपला… “
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा वादंग सुरु झाल्याचे पुढे आले आहे. एकीकडे संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना राज्याची सूत्रे द्यायची आहेत, असं वक्तव्य ...















