राजकारण
राज्यपालांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, पंधरवड्यानंतर प्रकरण आले उघडकीस
23 वर्ष जुन्या जमीन विवाद प्रकरणात न्यायदंडाधिकारी न्यायालयाने बिहार आणि मेघालयचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री फागू चौहान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी ...
एनसीईआरटीच्या पुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढली जाणार नाही, सरकारने केले स्पष्ट
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी एनसीईआरटीच्या पुस्तकातून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्याच्या आरोपांना उत्तर दिले. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून प्रस्तावना काढून टाकण्यात ...
जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह : माजी खासदार उन्मेश पाटील
चाळीसगाव : रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ...
धाराशीवमधील आंदोलक हे पवार-ठाकरेंचे पदाधिकारी!
मुंबई : धाराशीवमधील आंदोलक हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी होते, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत ...
विधानसभा निवडणूक : आपचा महाराष्ट्रात एकट्याने लढण्याचा निर्णय
मुंबई : येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात मुख्य लढत काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या महाविकास आघाडी ...
..तर जरांगे हे शरद पवारांचाच माणूस यावर शिक्कामोर्तब होईल : प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
अकोला : मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांचा माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मंगळवारी फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ ने सन्मानित करण्यात आले. मुर्मू यांनी दोन्ही देशांमधील संबंधांची ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिल देशमुख यांनी मुंबईचे ...
स्वातंत्र्यवीराची मुलगी, 5 वेळा पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना देश का सोडावा लागला ?
बांगलादेशात पुन्हा एकदा सत्तापालट झाला असून, लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार स्थापन करून देश चालवण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन बांगलादेश ...
बांगलादेशातून शेख हसीना भारतात पोहोचल्या, इंधन भरल्यानंतर विमान लंडनला रवाना होण्याची शक्यता
बांगलादेशमध्ये प्रचंड हिंसक निदर्शनं झाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला आहे. शेख हसीना यांचे विमान ...















