राजकारण
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी परवानगी नाकारली…..
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करुन राज्यभरात रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे हे ...
एनडीए सरकारच्या मंत्रिपदाची वाटाघाची सुरु ; कोणाला कोणती खाती मिळणार?
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. एनडीए आघाडीकडून ...
अजित पवारांच्या बैठकीला 5 आमदारांची गैरहजरी, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात चेंगराचेंगरीची अटकळ जोर धरू लागली आहे. शरदचंद्र पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी ...
जळगाव मनपासमोर मुलाबाळांसह नागरिकांचा उपोषणाचा इशारा ; काय आहेत मागण्या ?
जळगाव : येथील सुप्रीम काॅलनी येथील झमझम नगर इदगाह दर्गा या परिसरातील नागरिकाना पाण्याची दोन वर्षांपासून मोठी समस्या भेडसावत आहे. ही समस्या, आठ दिवसात ...
अजित पवारांना महाराष्ट्रात मोठा धक्का ? आमदारांची स्वगृही परतण्याची तयारी..
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात भाजप महाराष्ट्रात विजयाचा दावा करत होता. त्या तुलनेत अत्यंत खराब कामगिरी केली ...
लोकसभेत खासदार शून्य, पण रामदास आठवलेंनी मागितल कॅबिनेट मंत्रिपद
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीए सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, मित्रपक्षांनीही मंत्रिपदासाठी भाजपवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू ...
भाजपची दिल्लीत मेगा बैठक, देशातील खासदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण राहणार उपस्थित….
भाजपने आपल्या सर्व विजयी खासदारांची राजधानी दिल्लीत बैठक बोलावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही बोलावण्यात आले आहे. २०२४ च्या ...
घरकुल घोटाळा : विभागीय आयुक्तपदी मूळ तक्रारदार ; दोषींकडून आर्थिक दंड वसुलीची मागणी
घरकुल घोटाळा : जळगावच्या तत्कालीन नगरपालिकेत झालेल्या ‘घरकुल घोटाळ्या’चे ‘भूत’ पुन्हा एकदा दोषी नगरसेवकांच्या मानगुटीवर बसणार असत्याची चिन्हे दिसत आहेत. दोषी नगरसेवकांकडून न्यायालयाने दिलेल्या ...
एनडीए की इंडिया, कोणाचे सरकार स्थापन होणार ? अखिलेशने सांगून टाकलं, दिल्लीला रवाना !
कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुब्रत पाठक यांचा १७००७६ मतांनी पराभव केला. अखिलेश यांना एकूण 640207 मते मिळाली, तर सुब्रता ...
नितीश-नायडू सोडा, हे 17 खासदारही ठरवू शकतात सरकारचं ‘भवितव्य’
लोकसभा निवडणूकीत एनडीएला २९२ जागा, तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळाले नाही. त्यामुळेच एनडीएमधील घटकपक्षांची बार्गेनिंग पॉवर ...