राजकारण
ना. गुलाबराव पाटलांच्या पुढाकाराने चार हजारहून अधिक वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी
जळगाव : ज्ञानोबा – तुकोबा’ या दोन शब्दांमध्येच सकल संत परंपरा सामावली आहे. पंढरपूरचा विठ्ठल हे दैवत आणि वारी ही उपासना पद्धती असलेल्या वारकरी ...
“शोषित पीडित पक्ष”, नाना पटोलेंनी उबाठा अन् शरद पवार गटाला डिवचलं
“आम्ही शोषित, पीडित लोकांना आमच्या पक्षात सामावून घेतलंय,” हे वक्तव्य आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं. मोठा भाऊ आणि लहान भाऊ या वादानंतर आता ...
टीम इंडियाकडून खेळलेला ‘हा’ प्रसिद्ध क्रिकेटपटू राजकारणात उतरणार !
मुंबई : टीम इंडियाकडून खेळलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रिकेटपटूने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. या क्रिकेपटूने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑलराऊंडर असलेला हा क्रिकेटपटू ...
Sharad Pawar : आता तुतारीसोबत पिपाणी नको; शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला का केली विनंती ?
Lok sabha election : लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे तुतारी आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवार गटाला फटका बसला. ...
NCP Sharad Chandra Pawar Party : महिला आघाडी प्रदेश कार्यकारिणी आढावा बैठक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष आ. जयंतराव ...
तिकडे तैवानशी करार इकडे तिबेटला दिलासा… भारताच्या आश्या दुटप्पी रणनीतीमुळे चीन संतापला !
तैवान आणि तिबेटबाबत भारताच्या अलीकडच्या पावलांमुळे चीनची चिंता वाढली आहे. नुकतेच अमेरिकन खासदारांच्या एका गटाने धर्मशाला येथे येऊन दलाई लामा यांची भेट घेतली. या ...
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जळगाव जिल्हाध्यक्षपदी अविनाश पाटील
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदावर अविनाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अविनाश पाटील ...
RaJ Thakre : राज ठाकरेंच्या मुलाचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश, बजावणार महत्वाची भूमिका
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कोअर ग्रुपची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा ...
Maharashtra Legislative Assembly : NDA किती जागा जिंकेल ?: रामदास आठवले यांनी केले भाकीत
इंदूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू एनडीएसोबतच राहतील आणि मोदी सरकार आपला पाच ...