राजकारण

Breaking : विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची निवडणुक जाहीर, विधान परिषद, पदवीधर मतदार संघ, शिक्षक मतदार संघ

By team

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक जाहीर झाली आहे. विधान परिषदेतील चार आमदारांचा कार्यकाळ  ७ जुलै रोजी संपत असून  १० जूनला मतदान ...

‘बाळासाहेब ठाकरेंनी आधीच सांगितलं होतं’, पाचोऱ्यात काय म्हणले देवेंद्र फडणवीस ?

पाचोरा : उद्धव ठाकरे काल जळगावमध्ये भाषण करून गेले. मात्र, त्यांच्या भाषणामध्ये देशाचा विकासाचा एकही मुद्दा नाही. समाजाच्या विकासाचा एकही मुद्दा नाही. दलित, आदिवासी, ...

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

By team

मुंबई: भारतात राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकावे’, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ...

‘काँग्रेसचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, सोनिया गांधींनी सत्य बोलण्याची सवय लावावी’: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

By team

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून देशातील जनतेला ...

अंबानी-अदानींना शिव्या देणे बंद करा, किती संपत्ती उचलली..’, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

By team

तेलंगणातील करीमनगर येथील निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार हल्ला चढवला. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल ...

आम्हाला आमच्या हक्काच भारत सरकार पाहिजे ; जळगावात उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले ?

By team

जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांची  आज जळगावात शिवतीर्थ मैदानात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे ...

Devendra Fadnavis : ‘उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे’, नक्की काय म्हणाले फडणवीस ?

भुवसाळ : आपली विकासाची गाडी आहे. या विकासाच्या गाडीला मोदीजींच भक्कम इंजिन आहे. त्याला वेगवेगळ्या पक्षाचे ढब्बे लागले आहेत. या डब्यांमध्ये दलित, गोर गरीब, ...

राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी; देवेंद्र फडणवीसांचा भुसावळातून हल्लाबोल

भुसावळ : लोकसभा निवडणुकींसाठी महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राहुल गांधींच्या नेतृत्वात २६ पक्षांची खिचडी’ म्हणत ...

बदल करून एकदा शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाला संघी द्या : करण पाटील

By team

जळगाव : महागाईच्या मुद्द्यावर असेल बेरोजगारीच्या मुद्द्यावर असेल आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही या मुद्द्यावर असेल हे आपण सारे मुद्दे आपण अनेक दिवसापासून ऐकत ...

Raksha Khadse : पंतप्रधान मोदींनी राष्ट्रभक्ती शिकवली, आणखी काय म्हणाल्या रक्षा खडसे ?

भुसावळ : आपला प्रथम कर्तव्य आहे की राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी आपल्याला सगळ्यांना कार्य करायचा आहे हे आदरणीय मोदी साहेबांनी शिकवलं, असे प्रतिपादन खासदार रक्षा ...