राजकारण

Nandurbar Lok Sabha : महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारी अर्जांवर डॉ. गावित यांची हरकत; न्यायालयात मागणार दाद

नंदुरबार : महाविकास आघाडीकडून दाखल असलेल्या तीनही उमेदवारी अर्जांवर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी हरकत नोंदवली आहे. शिवाय दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे ...

जळगाव मतदारसंघात 20, रावेर लोकसभा मतदारसंघात 29 उमेदवार वैध; किती उमेदवार अवैध ? 

जळगाव :  जळगांव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार, 26 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगांव ...

या मतदारसंघातून उज्ज्वल निकम लढणार निवडणूक ; भाजप आजच करणार घोषणा?

मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये काही जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीय. यातच उत्तर मध्य लोकसभा ...

Karan Pawar : करण पवारांनी केला केला प्रचाराचा श्रीगणेशा !

जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचाराला सुरवात झाली आहेत. तत्पूर्वी शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात ...

Lok Sabha Elections : राज्यात सकाळी आतापर्यंत 11.83 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज शुक्रवारी मतदान होत आहेत. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत ११.८३ टक्के मतदान झाले आहेत.

Girish Mahajan : राऊतांचे ते वक्तव्य आक्षेपार्य, काय म्हणाले होते संजय राऊत ?

जळगाव : महाविकास आघाडीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या  उमेदवारांचे २४ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रमुख म्हणून संजय राऊत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे ...

Devendra Fadnavis : पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली !

By team

जळगाव : देशाच्या विकासाची निवडणूक आहे .विरोधकांच्या भाषणांमध्ये गरीब,, शेतकरी, सामान्य माणसाच्या विकासाचे मुद्दे नाहीत.फक्त शिविगाळ आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. तर पंतप्रधान ...

Gulabrao Patil : मोदीजींवर टीका करण्याची राऊतांची लायकी नाही !

जळगाव : मोदीजी कोण आहेत हे संजय राऊतांना माहिती नाही. मोदीजींवर टीका करण्याची त्यांची लायकी नाही, असा टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांव ...

‘राजाराम राऊतची ओलाद असेल तर…’, गुलाबराव पाटलांचे थेट संजय राऊतांना आव्हान

जळगाव : विधानसभा निवडणूकांना अजूनही सहा महिने बाकी आहेत. जर राजाराम राऊतांची ओलाद असेल तर जळगाव ग्रामीणमध्ये उभा राहून दाखव. चारही मुंड्या चित केल्या ...

‘नाहीतर अहिराणीमध्ये घाण-घाण शिव्या दिल्या असत्या…’, राऊत गरजल्यावर पाटीलही बरसले

जळगाव : जळगाव जिल्हा हा बहिणाबाई चौधरी यांचा जिल्हा आहे. काल माझे आवडते मित्र आणि खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेले आणि ...