राजकारण
Jalgaon News : ना. गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, शिवसेनेकडून (उबाठा) का होतेय मागणी ?
जळगाव : सांगली जिल्हा परिषदेंतर्गत जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केले. परंतु या कामाचे देयक न मिळाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक तणावाला कंटाळून हर्षल पाटील ...
राजकीय लढ्यात ईडीने स्वतःचा वापर का करू द्यावा? सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चांगलेच फटकारले आहे. ईडीने स्वतःचा वापर राजकीय लढाईत का करू द्यावा, असा प्रश्न उपस्थित करीत राजकीय लढाई तपास ...
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोठे विधान, तर मी राजीनामा देईल!
मुंबई : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानसभेत ऑनलाइन रमी खेळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मंगळवारी (२२ जुलै) त्यांनी याला उत्तर देत सांगितले की, ...
मुंबई बॉम्बस्फोटांवरील निर्णय अंतिम नाही, उत्सव साजरा करणाऱ्यांनी वाट पहावी: विहिंप
नवी दिल्ली : मुंबईत ११ जुलै २००६ रोजी सात लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. यात १८९ लोक मृत्युमुखी पडले आणि ८२४ जण जखमी झाले. याप्रकरणी ...
Jalgaon News : पक्षप्रवेशावरून भाजपात नाराजीनाट्य ; काय म्हणाले आमदार भोळे ?
जळगाव : पक्ष वाढीसाठी तसेच मजबूतीसाठी पक्षाने नव्याने प्रवेश देणे गरजेचे आहे, परंतु आपल्याकडे पक्षात जुने कार्यकर्ते काम करून पक्षाला मोठे करीत आहेत त्यांचाही ...
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास : राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील पदाधिकारी दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत आहेत. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस देवकर आप्पा गटाला शिरसोलीत ...
राज ठाकरे पुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत उद्धव ठाकरे, शिंदे गटाचे नेते रामदास कदमांची बोचरी टीका
राज्य सरकारला हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंनी विजयी मेळावा घेतला. यानंतर आता ते कायमचे एकत्र आले आहेत. त्यांच्यात युती होणार ...















