राजकारण
Santosh Chaudhary : संतोष चौधरी यांचे पॅचअप; श्रीराम पाटलांना मिळवून देणार मताधिक्य
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, यावरून नाराज झालेले माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज पक्षाच्या ...
जे.पी.नड्डा यांचे जळगाव विमानतळावर आगमन; पालकमंत्र्यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
जळगाव : भाजपचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी बुलढाणा येथे जात असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आज रविवारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी ...
स्मिता वाघ यांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद, म्हणाल्या ‘राजकारणाच्या पलीकडे…’
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (महाविकास आघाडी) शरद पवार पक्षाकडून भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, पक्षात कमालीची धुसफूस पाहायला ...
राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनंतर आता शरद पवार जळगावात
जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (महाविकास आघाडी) शरद पवार पक्षाकडून भाजपमधून आलेले श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, पक्षात कमालीची धुसफूस पाहायला ...
तिसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 घेतले अर्ज
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी 20 एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी ...
दुसऱ्या दिवशी जळगावसाठी 25 उमेदवारांनी 60 तर रावेरसाठी 17 उमेदवारांनी 46 घेतले अर्ज
जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 उमेदवारांनी 60 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 17 उमेदवारांनी ...
जळगावात जयंत पाटील यांची बंदद्वार चर्चा
जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला देण्यात आली आहे. या मतदार संघातून भाजपमधून आलेले श्रीराम ...
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कोणी केली हे सर्वांना माहिती आहे. : शरद पवार
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार म्हणतात की त्यांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, कोणीही ...
काँग्रेसने महाराष्ट्राचा आणि विशेषत विदर्भ आणि मराठवाड्याचा अनेक दशके विकास खुंटविण्याचे काम केले: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र : राहुल गांधींवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस राजकुमार वायनाडमधूनही अडचणीत आहेत. जसे आपल्याला अमेठीतून पळून जावे लागले तसेच वायनाड ...