राजकारण

महाराष्ट्र भाजप मंथन, ‘मिशन 48’ यशस्वी करण्यासाठी शपथ

लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची (भाजप) रविवारी आढावा बैठक झाली. मुंबईतील नरिमन पॉइंट भाजप कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करून ...

पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहू! खासदार उन्मेश पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

By team

जळगाव, २९ फेब्रुवारी : जळगाव लोकसभा मतदार संघात दिवसेंदिवस इच्छूकांची संख्या वाढत आहे. त्यातच एका कार्यक्रमात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी माध्यमांसमोर केलेल्या वक्तव्याची ...

महाराष्ट्रात महायुती का मविआ ? वाचा काय आहे ओपिनिय पोल

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे सर्वच राजकीय गणितं बिघडले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये झालेली फोडाफोडी, मराठा आरक्षणाचा वादामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय कलाचा अंदाज घेणे कठीण ...

रवींद्र फाटक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित ? दिघे यांच्या दोन शिष्यांमध्ये लढाई ?

By team

ठाणे : शिवसेना माजी आमदार रवी फाटक यांची ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ‘उबाठा’ चे राजन विचारे आणि रवी ...

एमव्हीएची शेवटची बैठक, जागावाटपावर चर्चा; कोण कुठून आणि किती जागांवर निवडणूक लढवणार ?

जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची (एमबीए) शेवटची बैठक आज झाली. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये सुमारे साडेचार तास ही बैठक चालली. मात्र आजही जागावाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. ...

मनोज जरांगे जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार ? MVA बैठकीत मागणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरंगे सातत्याने आंदोलन करत आहेत. आता त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.महाविकास आघाडीची (एमव्हीए) महत्त्वाची बैठक बुधवारी ...

मनोज जरंगे यांना लोकसभेचे तिकीट, प्रकाश आंबेडकरांनी एमव्हीएकडे प्रस्ताव पाठवला

By team

प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरंगे यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाने ...

लोकसभा २०२४ : गिरीश महाजनांकडे मोठी जबाबदारी

मुंबई : लोकसभा २०२४ निवडणुकीत विजयी पताका फडकविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. दरम्यान, गेल्या निवडणुकीत भाजपनं लढविलेल्या २५ पैकी २३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ...

Himachal : काँग्रेसचे संकटमोचक हिमाचलकडं रवाना : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केवळ अफवाच

HHimachal :  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची स्थिती असून काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिख्खू यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत.  या घडामोडींनंतर भाजपला  सरकार स्थापन करणं ...

निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला धक्का; वाचा सविस्तर…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे त्यांची बदली करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारनं ...