राजकारण
मराठा आरक्षण ! मुख्यमंत्री शिंदेंनी आरोप-प्रत्यारोपांवर केलं थेट भाष्य; म्हणाले ‘मराठ्यांनी…’
मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य ...
नितीश कुमारांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. भाजपने विजय सिन्हा ...
नितीश कुमार थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
बिहारमध्ये एनडीएच्या पुनरागमनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच आणखी आठ मंत्री ...
आता ‘इंडिया’चे काय होणार ?
नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची पायाभरणी केली. पाटणा, दिल्ली ते कोलकाता सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, आता त्यांनी बाजू बदलली आणि ...
आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार ‘या’ नेत्यांना..
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात ...
ओबीसी समाज देखील मतदान करतो हे ‘सरकारने’ विसरु नये, काय म्हणाले छगन भुजबळ
मुंबई: मराठा आरक्षणासंबंधात अधिसूचना निघाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर नाराज आहेत. ओबीसींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये ...
ठरलं तर…! संजय गरुड भाजपमध्ये जाणार
जामनेर (शेंदुर्णी): तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मोठे नेते मानले जाणारे संजयदादा गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते ना. ...
सगळ्या मागण्या मान्य झाल्यात तर मग आरक्षण कधी मिळणार ? काय म्हणाले राज ठाकरे
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अभिनंदन करुन, आरक्षण कधी मिळणार? असा खोचक प्रश्न विचारला आहे.मनोज ...
बिहारमध्ये राजकीय भूकंप ! नितीश कुमार पलटवणार ? JDUचे सर्व कार्यक्रम रद्द
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बाजू बदलण्याच्या बातम्यांमुळे राजकारण तापले आहे. राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. सूत्रांनी ...
नाना पटोलेंचे अधिकार काढले; काँग्रेस हायकमांडचा निर्णय
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांची जागा वाटपासंदर्भातील बैठक गुरुवार, दि. २५ जानेवारी रोजी नरिमन पाँईंट ...