राजकारण
Breaking Maharashtra Congress Political: लोकसभा निवडणुकीपूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला जय महाराष्ट्र
Maharashtra Congress Political : लोकसभा निवडणुकांआधीच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी यांनीही पक्षाचा राजीनामा ...
Sharad Pawar group : शरद पवार गटासमोर तीन नावे ,चार चिन्हे
Sharad Pawar group : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ...
‘सात वर्षांनंतर दिसणार एकत्र’, अखिलेश यांनी स्वीकारलं ‘भारत जोडो न्याय यात्रेचं’ निमंत्रण.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीच्या राजकीय तापामुळे ‘यूपीच्या दोन युवा नेत्यांची जोडी’ पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. काँग्रेस आणि सपा यांच्यातील जागावाटपाबाबत अद्याप ...
राष्ट्रवादी पक्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले वाचा..
मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल निर्णय दिला असून त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल आहे. यापुढे ...
मोठी बातमी ! उद्धव ठाकरे नंतर आता शरद पवारांना धक्का; पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिला आहे. शरद पवार गटाला मोठा झटका देत निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस ...
महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीचा फॉर्म्युला तयार, कोणाला सर्वाधिक जागा मिळणार?
मुंबई : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या ‘इंडिया ’ आघाडीत समाविष्ट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्या. या आघाडीत प्रकाश ...
भुजबळ यांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले- राजीनामा स्वीकारला नाही, मुख्यमंत्री शिंदे उत्तर देतील
छगन भुजबळ यांनी गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरलाच राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिल्याने ते गेले दोन महिने ...
देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण अन्.. अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांवर निशाणा
नागपूर । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत असून आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षांकडून ...
”माफी मागा अन्यथा…” राहुल कनाल यांनी पाठवली संजय राऊतांना नोटीस
मुंबई : खिचडी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांसंदर्भात युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या खोट्या आरोपांबाबत राऊतांनी ...
विरोधी पक्षातील अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत गमावली – PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
लोकसभा: सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचे लोकसभेतील हे पंतप्रधान मोदींचे शेवटचे भाषण असू शकते , पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी विरोधकांच्या ठरावाचे कौतुक करतो. विरोधकांनी तेथे ...