राजकारण

Chandigarh Mayor Election : पहिल्याच लढतीत इंडिया आघाडीला धक्का; भाजपचा विजय

इंडिया आघाडी आणि भाजप हे पहिल्यांदाच चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये भाजपनं विजय मिळवला आहे. भाजपचे मनोज सोनकर महापौर होणार आहेत. ...

मराठा आरक्षण ! भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले पक्षातून काढलं तरी… वाचा काय म्हणालेय ?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...

Maratha Reservation : भुजबळांच्या विरोधी भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे, पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारच्या या निर्णयाला ओबीसीमधून मोठा विरोध होत ...

एनडीए सरकार ॲक्शन मोडवर; आरजेडी विरोधात केली ही पहिली कारवाई

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा नव्यांदा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. त्यांनी आरजेडी विरोधात ...

मराठा आरक्षण ! मुख्यमंत्री शिंदेंनी आरोप-प्रत्यारोपांवर केलं थेट भाष्य; म्हणाले ‘मराठ्यांनी…’

मराठा आंदोलनाचा पेच सोडविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे – पाटील यांची मागणी सरकारने मान्य ...

नितीश कुमारांनी घेतली नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. भाजपने विजय सिन्हा ...

नितीश कुमार थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये एनडीएच्या पुनरागमनाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच आणखी आठ मंत्री ...

आता ‘इंडिया’चे काय होणार ?

नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची पायाभरणी केली. पाटणा, दिल्ली ते कोलकाता सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, आता त्यांनी बाजू बदलली आणि ...

आंदोलन मनोज जरांगेंचं, फायदा होणार ‘या’ नेत्यांना..

By team

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई रोखण्यासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्या लढाईला मोठं यश मिळाले असून, त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात ...

ओबीसी समाज देखील मतदान करतो हे ‘सरकारने’ विसरु नये, काय म्हणाले छगन भुजबळ

By team

मुंबई:  मराठा आरक्षणासंबंधात अधिसूचना निघाल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे सरकारवर नाराज आहेत. ओबीसींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. आमचं आरक्षण संपलं अशी भावना ओबीसी समाजामध्ये ...