राजकारण

Lok Sabha Elections : महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक, सभेसाठी नेत्यांचे आगमन

राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. सभेसाठी नेत्यांचे आगमन सुरू झाले आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये ...

पार्थ पवार आले अट्टल गुन्हेगाराच्या भेटीला; जाणून घ्या सविस्तर माहिती.

By team

पुणे:  अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी ...

महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.केतकी पाटील

जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांची महाराष्ट्र भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात ...

काँग्रेसला जळगावात मोठं खिंडार; डॉ. पाटलांचा शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

जळगाव  : काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटील आणि पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज ...

वर्षभरात जिल्ह्यात वाढले एवढे मतदार ?

By team

जळगाव: जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३५५९ मतदान केंद्र होती. या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३५६४ झाली आहे. जिल्ह्याच्या शहरी ...

ममता बॅनर्जींच्या घोषणेवर काँग्रेस म्हणाली ‘त्यांच्याशिवाय…’, काँग्रेसकडून डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, तयारीही जोरात सुरू आहे. देशातून भाजपची सत्ता हटवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी विरोधी पक्ष ...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!

By team

भोपाळ: अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरातील रामललाची प्राणप्रतिष्ठा ही ऐतिहासिक घटना आहे. राज्यातील हिंदू देवतांशी संबंधित सर्व ठिकाणे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जातील, अशी घोषणा ...

निवडणुकीपूर्वी इंडियाची पहिली विकेट पडली; पुढचा नंबर कुणाचा ?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ...

…तर इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरही होणार परिणाम ?

Maharashtra Politics : राज्यात येत्या काही महिन्यांत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूक असल्याने सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच ...

Manoj Jarange Patil : निवडणूका लढविण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांचे मोठे विधान…

Manoj Jarange Patil : सध्या सर्वत्र निवडणूकांचे वारे वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्ष्ा निवडणूकपूर्व तयारींना लागले आहेत. अशातच मराठा आरक्ष्ाणासाठी मुंबईला आमरण उपोषण करण्यासाठी ...