राजकारण
अयोध्या राम मंदिर : गिरीश महाजनांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल; वाचा काय म्हणाले
मुंबई : अयोध्या येथील २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री ...
राहुल आमच्यासाठी वरदान, विरोधी पक्षनेता असा असावा… देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले ?
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने शाब्दिक हल्ले आणखी वाढले आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल ...
Nana Patekar : नाना पाटेकरांचं ‘हे’ वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत; पण भाकीत खंर ठरणार का ?
Nana Patekar : मराठीसह बॉलीवूड कलाविश्व गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर फक्त सिनेमेच नाही तर, नाना पाटेकर त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे देखील कायम चर्चेत असतात. ...
इंडिया आघाडीत ‘या’ नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, राऊतांनी सांगितले चार नावं…
Maharashtra Politics : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. आता या टीकेला उबाठा गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत ...
45 वर्षांचे पाऊल बंडखोरीचे नव्हते… शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार
काका शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताना अजित पवार म्हणाले होते की, त्यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी काँग्रेस फोडली होती… मी हे ६० वर्षांनी केले ...
ग्रामपंचायत म्हणजे गाव विकासाचे केंद्र : पालकमंत्री
ना.गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
अजित पवारांनी ‘या’ नेत्याचे नाव न घेता दिले आव्हानच; नक्की काय म्हणाले ?
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच त्यांना खुले आव्हानही ...
Ashish Shela : “तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा”, कुणावर केला पलटवार ?
मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. “तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा ...
“हिंमत असेल तर अयोध्येत या”, फडणवीसांचे विरोधकांना आव्हान
पुणे : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त पुण्यात संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अटल संस्कृती गौरव पुरस्कार कार्यक्रम पार पडला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
Maratha Reservation : जरांगेंच अल्टिमेटम, सरकार चिंतेत; मराठ्यांचा एल्गार मुंबईत
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटमनंतर आता सरकारनंही जरांगे पाटलांना रोखण्याची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाच्या मोर्चाचं वादळ मुंबईवर धडकण्याआधीच राज्य ...