राजकारण

‘इंडिया’च्या युतीत सर्व काही ठीक नाही! पवारांनी सांगतिले मतभेदांमागचे कारण

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान, इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात मतभेद समोर आले आहेत. राज्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे ...

ना.गुलाबराव पाटील: राज्यात शेतकरी हिताचे सरकार, नेहमीच नवनवीन योजनांची रेलचेल

By team

चोपडा : चोपडा तालुका हे राजकारणासाठी जास्त सुपीक जमीन म्हणून ओळखले जाते. तालुक्यात मागे काय झाले हे विसरून नव्या संचालक मंडळाने काम करावे. टीका ...

शरद पवार गटातील 8 आमदारांना विधिमंडळाची नोटीस

By team

मुंबई : पक्षविरोधी कृती केल्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याच्या मागणीसाठी अजित पवार गटाने दाखल केलेल्यग याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी विधिमंडळाने आठ आमदारांना नोटीस ...

मराठा आरक्षण आंदोलनकत्यांना राजकीय नेत्यांना फटका; वाचा कुठे काय घडले

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तेव्हापासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून लातूर जिल्हयातील अनेक ...

रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत नाना पटोलेंनी मांडली स्पष्ट भुमिका; मित्र पक्षांवरही अप्रत्यक्ष टीका

जळगाव : मित्र पक्षांनी रावेर लोकसभा मतदार संघावर दावा केला असल्याच्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी काँग्रेसची भुमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ...

MP मध्ये भाजपचे ४० स्टार प्रचारक, मोदी-शाह यांच्यासह असतील सीएम योगी

भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश विधानसभेत प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदींसह एकूण ४० नेत्यांची नावे आहेत. भाजपच्या ...

मोठी बातमी! प्रियंका गांधींना पंतप्रधानांवर खोटे आरोप करणे पडले महागात, काय घडलं?

 काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थान दौऱ्यावर केलेली टीका चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांवर धार्मीक भावना दुखवणारी टिप्पणी केल्यामुळे ...

“जरांगेंची बदनामी हा ठाकरेंचा प्लान” कुणी केला गौप्यस्फोट?

जरांगेंची बदनामी हा ठाकरेंचा प्लान असल्याचं भाजप आमदार नितेश राणेंनी म्हटलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची आज परळ येथील त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड ...

महाराष्ट्र सरकार मराठ्यांना आरक्षण देणार का?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली असून, जरांगे पुन्हा एकदा उपोषणावर बसले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावागावात ...

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले; काय घडतंय?

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...