राजकारण
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत गोंधळ, जरांगे स्टेजवर असताना तरुणाचा राडा
पुणे : मनोज जरांगे पाटील यांची आज पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये सभा झाली. जरांगेंचं भाषण संपत असातना अचानक एक तरुण स्टेजवर आला आणि त्याने जरांगे यांचा ...
कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. राज्यात कंत्राटी ...
कंत्राटी भरतीच्या निर्णयावर उध्दव ठाकरेंची सही; फडणवीसांनी पुरावाच दिला
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईत कंत्राटी पद्धतीने तीन हजार पोलिसांची भरती करण्यास मान्यता दिली होती. यासाठी ३० कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार होते. राज्य ...
“सुशांत सिंह प्रकरणी योग्य माणसाला शिक्षा मिळणार”
ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर बोलताना भाजप आमदार नितेश राणेंनी सुशांत सिंह प्रकरणाला उजाळा दिला आहे. चोर की दाढी ...
आझम खान कुटुंबाचा मुक्काम सात वर्ष तुरुंगात
बनावट जन्म दाखल्याच्या प्रकरणात प्रत्येकी न्यायालया सापाचे नेते आजम खान त्याची पत्नी आणि मुलगा याना.सात वर्षाची शिक्षा केली आहे. तिघांनाही न्यायालयातून थेट तुरुंगात नेण्यात ...
विधानसभा निवडणूक! पंतप्रधान मोदींनी एमपी जनतेला लिहिले पत्र; केला ‘हा’ उल्लेख
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
शरद पवारांचा दहशतवाद्यांना पाठींबा आहे का? नारायण राणेंचा तिखट सवाल
मुंबई : नारायण राणे यांनी शरद पवारांना सवाल केला आहे. नारायण राणे ट्विट करत म्हणाले की, देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्यावर आदरणीय ...
मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का?, बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या दाव्याने एकच ...
अर्धा पक्ष सत्तेत तर अर्धा पक्ष बाहेर; वाचा काय म्हणाले राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल ...