राजकारण

ठाकरे गटाला शिंदेंचा आणखी एक धक्का; आता काय घडलं?

मुंबई : चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला ...

पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ मुळे काय फायदा झाला? वाचा काय म्हणतो अहवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील कार्यक्रम ‘मन की बात’ या कार्यक्रमाला ९ वर्षे पूर्ण झाली. हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू ...

मविआमध्येही जुंपण्याची शक्यता; इथल्या सहा पैकी चार जागा ठाकरेंना हव्या!

मुंबई : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांच्या महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. ...

काँग्रेस कालपासून… काँग्रेसींना मोदींनी सुनावलं, वाचा काय म्हणाले?

मुंबई : नुकतीच बिहारमधील जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यावरुन देशात राजकारण रंगले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ...

Devendra Fadnavis : राहुल गांधींवर जनतेचा विश्वास; लोक… नक्की काय म्हणाले?

मुंबई : राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

…तरी राऊत पळून जातील; संजय शिरसाटांचा राऊतांना पलटवार

मुंबई : “गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून आम्ही शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेतोय. आता हे बेईमान लोकं यावर दावा सांगत आहे. मराठी माणसाची ताकद ...

भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका; पालकमंत्र्यांचा गर्भित इशार

By team

 जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना ...

jalgaon news: जिल्ह्यात खासदारकीच्या दोन्ही जागांसाठी स्पर्धा

By team

जळगाव:  पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी शासकीय पातळीवर सुरू असतानाच राजकीय क्षेत्रातील अनेकांकडून निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली होती. ...

नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहाल टीका

मुंबई : ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात ...

बालबुद्धीवर मी काय बोलणार… आदित्य ठाकरे यांच्यावर कुणी सोडलं टीकास्त्र?

ज्या वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत स्वराज्याचे रक्षण केले. ती वाघनखे आता भारतात परत आणण्याचा मार्ग राज्य सरकारतर्फे मोकळा करण्यात आला ...