राजकारण

17 दिवसांनी उपोषण थांबलं पण… जरांगे पाटील यांनी दिला अजून एक इशारा

By team

जालना : गेल्या अनेक दिवसांना पासून  मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु ...

धक्कादायक; अजित पवार गटाच्या आमदाराचा रोहित पवारांबाबत गौप्यस्फोट

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केलं आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन खासगी कर्मचारी काम ...

नांदेडमध्ये मराठा आंदोलनानी धग; पेट्रोल ओतून बस पेटवली

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ...

Sharad Pawar : ‘एकला चलो रे’च्याच धोरणावर ठाम; पण आमदार फक्त १२, पुढे काय?

मागच्या पाच दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचे नाव कायम चर्चेत राहिलंय. आजही शरद पवारांचे महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्थान आहे. पण २ जुलैच्या रविवारी ...

Chitra Wagh : गणपतीसोबत त्यांचंही विसर्जन करायला हवं; कुणावर डागलं टीकास्त्र?

उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळगावात टीका केली होती. या टीकेवर भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच ...

नितेश राणेंची ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले “पुरुष आहे की, स्त्री…”

“वर्षानुवर्ष आमच्या मनामध्ये जो संशय होता, तो वाढत चालला आहे. त्यावर आता शिक्कामोर्तब होत चाललय. खरच उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे पुत्र आहेत का? की त्याला ...

मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला ५ अटी

जालना : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेण्याची शक्यता निर्माणा झाली आहे. उपोषण मागे घेण्यासाठी मनोज ...

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी उतरणार रस्त्यावर

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे आता ओबीसी देखील रस्त्यावर उतरणार आहेत. ओबीसी समन्वय समितीने यासाठी छत्रपती संभागीनगरमध्ये अन्नत्याग ...

बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, काय म्हणाले?

मुंबई : उद्धव ठाकरे हे भाजपा नेत्यांवर करत असलेल्या टिकेमुळे भाजपा कार्यकर्ते त्यांचा संयम कधी सोडतील सांगता येत नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ...

Anurag Thakur : …तरी राहुल गांधी, उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले आहे, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे ...