राजकारण
चर्चा तर होणारच… महापौरांनी दिला ५१ हजार रुपयांच्या नोटांचा बुके; ७२ किलोचा केक
जळगाव : वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना कोणी काय द्यावे हा ज्याच्या त्याचा वैयक्तीक प्रश्न असू शकतो. राजकारणातील विरोधकही ऐकमेकांना विविध प्रसंगी शुभेच्छा देत असतात. त्यात ...
मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची काही परखड विधानं; वाचा सविस्तर
जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार केल्याने राज्यातील राजकारण तापलेलं आहे. दरम्यान, येथील आंदोलकांची आज ...
नरेंद्र मोदी नाही गडकरींना पंतप्रधानपदाची संधी; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
नागपूर : येत्या डिसेंबरमध्ये किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे विरोधकांनी भाजपला ...
गृहमंत्री म्हणतात : वाहत्या गंगेत हात धुऊ नका ..
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर झालेल्या हिंसाचारानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Home Minister Devendra ...
बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी…
मुंबई : बुलढाण्यात (buldhana) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) उपस्थित होते. मात्र दोन्ही ...
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून अदृश्य फोन ….?
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या (Jalna lathicharge) घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याच ...
गिरीश महाजन म्हणतात : विरोधकांना एवढा कळवळा आताच कसा…..
जळगाव : शरद पवार यांच्या कार्यकाळात पन्नास वर्षांत, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला (maratha reservation) त्यांनी आरक्षण दिले ...
उध्दव ठाकरे म्हणाले, म्हणून सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला
मुंबई : मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. मला माहिती मिळाली आहे, की तिकडे ‘सरकारला आपल्या दारी थापा मारतं लय भारी’ ...
मराठा आंदोलकांवर लाठीमार : राज्यातील वातावरण तापले; वाचा कुठे काय घडले
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता ...
बैठक सुरु होताच मल्लिकार्जुन खरगेंच मोठं विधान; सर्वांच्याच उंचावल्या भुवया, काय म्हणाले?
Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांचे प्रमुख आणि काही राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ...