राजकारण

उतावळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची रणनीती !

By team

उद्धव ठाकरे यांची अवस्था सध्या केविलवाणी आहे. तिरकस बोलायचं, टोमणे हाणायचे, समोरच्याची टिंगल उडवायची हा उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव आहे. हातचे सारे गेल्यानंतरही ...

Flying Kiss Controversy : राहुल गांधींना चित्रा वाघ यांचा सल्ला, वाचा काय म्हणाल्या आहे?

 मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरीव चर्चेदरम्यान भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणानंतर वाद निर्माण झाला. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ...

राजकीय गोंधळ : संसदेत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने काढला व्हीप

नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. या प्रस्तावाच्या मतदानासाठी राष्ट्रवादीने दोन व्हीप काढले आहेत. एकीकडे सुनिल तटकरे यांनी व्हीप काढला ...

NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांवर टीका, म्हणाले…

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक मोदींनी घेतली. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, ...

किरीट सोमय्या राजकीय मैदानात परतले, ठाकरेंवर केले गंभीर आरोप, काय म्हणाले आहे?

Maharahshtra  Politics : किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून मुलुंड येथील ...

अजित पवार म्हणाले, मला नरेंद्र मोदींसारखा दुसरा पर्याय दिसत नाही

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौऱ्यात बोलतांना अजित पवार यांचं कौतुक केलं यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित ...

मुख्यमंत्री पदावरुन नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले…..

मुंबई : महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु असतांना आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा विरोधकांचा उमेदवार कोण असणार यावरून राजकीय चर्चा ...

Jayant Patil : भाजपसोबत जाणार? काय म्हणाले जयंत पाटील?

पुणे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दि. ६ ऑगस्ट रोजी जे डब्लयू मेरिएटला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट अजित पवारांनी ...

ठरलं? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार कधी होणार? याकडे जनतेसह राजकीय वर्तुळाचं ...

कलाम मुस्लिमांचे हिरो असू शकतात, औरंगजेब नाही ; फडणवीसांनी सुनावले

मुंबई : विधीमंडळ अधिवशनाच्या आज (४ ऑगस्ट) शेवटच्या दिवस असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसंबंधीची माहिती सभागृहात दिली. ...