राजकारण
तर अमोल मिटकरी यांचा राऊत होईल; काँग्रेसने काढली इज्जत
मुंबई : मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाकडे असेल, यावरून महाविकास आघाडीत ...
मोदींनी प्रत्येक घरात लस पोहोचवली, तुम्ही घरात बसला होता
नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली. यांच्या ...
मोदीविरोधाचे ‘डोर्सी’डोहाळे
आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत असताना, नवनवीन ‘टूलकिट’ही समोर येताना दिसतात. ‘मोदी हटाओ’ हे एकमेव लक्ष्य समोर ठेवून काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू दिसते. दिल्लीतील ...
शिवसेना का फुटली? बावनकुळेंनी केला मोठा गौप्यस्फोट
मुंबई : वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड पुकारले. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेना का फुटली? यावर बरेच दावे-प्रतिदावे केले जातात. ...
अजित पवारांनी काढली संजय राऊतांची इज्जत! वाचा काय म्हणाले
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत संजय राऊत यांच्याकडून अप्रत्यक्षपणे एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात ...
उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारी बातमी! ठाकरे गटाचा आणखी एक आमदार नॅाट रिचेबल
मुंबई । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. दरम्यान शिवसेनेतील बंडखोरीनंतर आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी ...
गडकरींना या कारणामुळे घर बसल्या मिळतात महिन्याला अडीच ते तीन लाख
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापलीकडील व्यक्तिमत्व आहे. ते त्यांच्या नवनवीन प्रयोग, कार्यशैली व व्हिजनमुळे ओळखले जातात. काल नागपूर येथे बोलताना नितीन ...
तर शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते…असा आहे १९९६ मधील किस्सा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात सातत्याने होत असते. आताही विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून ...
‘आप’ची काँग्रेसला ऑफर का राजकीय कोंडी? वाचा काय घडले
नवी दिल्ली : दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने काँग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे. जर काँग्रेस पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक ...
राहुल गांधींना नड्डांनी करुन दिली इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीची, कारण…
नवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपचं मेगा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. ...