राजकारण
शेतकरी, कंत्राटी ग्रामसेवकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचार्यांना आता १६ ...
नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?
मुंबई : राष्ट्रवादीनंतर काँग्रेसमध्येही भाकरी फिरणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलानंतर आता लवकरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची माहिती ...
लोकसभा २०२४ : भाजपाची टिफिन पार्टी संकल्पना नेमकी काय?
पुणे : भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन पार्टी’चे आयोजन सुरू केले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरून जेवणाचा डबा (टिफिन) ...
सत्तासंघर्षाचा पेच; विधानसभा अध्यक्षांचं निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील संत्तासंघर्षावर निकाल दिला होता. यावेळी न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपाल आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर आमदारांच्या ...
शरद पवार धमकी प्रकरणी फडणवीस आणि बावनकुळे यांचं मोठं भाष्यं
मुंबई : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
मोठी बातमी! शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे पोलीस ...
मिशन २०२४ : महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये काँग्रेस भाकरी फिरवणार!
नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसनं तयारीला सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने पक्ष संघटनात्मक फेरबदलावर काँग्रेसनं जोर दिला आहे. यात राजस्थान, ...
राहुल नार्वेकर क्रांतीकारी निर्णय घेणार म्हणताच गिरीश महाजनांनी लावला डोक्याला हात
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय ...
औरंग्याच्या इतक्या औलादी अचानक महाराष्ट्रात कुठून पैदा झाल्या?
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये काल औरंगाजेबाच्या स्टेटसवरुन वाद निर्माण झाल्यानंतर दगडफेकीचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. ...
शरद पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस जबरदस्त टोला, म्हणाले…
मुंबई : देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे ...