राजकारण
‘त्या’ मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेनी विरोधकांना फटकारलं, म्हणाले..
मुंबई : सावरकर यांचा अपमान करणं हा देखील देशद्रोहच आहे. त्यामुळे सावरकरांचा अपमान करू नका. आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री ...
..अन् मंगलप्रभात लोढांनी केली आझमींची कानउघडणी, काय प्रकरण?
मुंबई: राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्रातील लव्ह जिहाद प्रकरणांची आकडेवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका करण्यात ...
मत्स्य विभागाला मुनगंटीवारांचा परीसस्पर्श!
वेध – संजय रामगिरवार निमखार्या पाण्यातील मत्स्य संवर्धनासाठी तसेच या व्यवसाय क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी नुकताच केलेला ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरणार आहे. राज्याचे मत्स्य ...
राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा; वाचा काय आहे प्रकरण
अहमदाबाद : राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल ...
भाजपाचे ‘या’ राज्याचे बदलले ‘प्रदेशाध्यक्ष’
नवी दिल्ली : निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षानं (BJP) आज काही महत्त्वाचे बदल केले आहेत. भाजपनं चार राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. कोणत्या राज्याचे ...
संजय राऊतांची हकालपट्टी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल दिल्यामुळे ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे ...
अजित पवार का म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
मुंबई | विधीमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला. यावर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तिव्र नाराजी ...
राहुल गांधींना ‘ते’ विधान भोवलं, मानहानी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा
मुंबई : मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, राहुल गांधी यांनाही ...
संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले ‘पक्ष वयात…’
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली. या सभेनंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, शिवसेना खा. संजय ...
‘त्या’ वादावर राज ठाकरेंच पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य, म्हणाले…
मुंबईः शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी ...