राजकारण

राजकीय वातावरण तापणार; वाचा सविस्तर

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे महाराष्ट्रासह देशभरात सावरकर प्रेमींकडून असंतोष व्यक्त करण्यात आला होता. सत्ताधारी भाजप-शिवसेनेने राहुल यांच्या टीकेचा ...

एक सिरियल किलर सकाळी येड्यासारखा बडबडबतो; आशिष शेलार यांची जहरी टीका

मुंबई : लोक सकाळी ९.३० टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडबतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका भाजप नेते ...

..तरच महाराष्ट्रात पाय ठेवा, बावनकुळेंचा राहुल गांधींना इशारा

मुंबई : स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यच वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट होणार असल्याची ...

हिंदू राष्ट्रावरुन नाना पटोले यांचं भाजपला चॅलेंज

नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नाही तर त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ...

कुठे गेली ती समंजस संस्कृती?

अग्रलेख जनहिताच्या मुद्यावर सरकारकडून केल्या जाणा-या कोणत्याही कामावर किंवा सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवून त्यातील उणिवा दाखविणे जेव्हा अशक्य होते, तेव्हा सरकारविषयी संभ्रम निर्माण करण्याची ...

शिंदे गटाने काढली आदित्य ठाकरे, संजय राऊतांची इज्जत, म्हणाले…

मुंबई : आदित्य ठाकरे यांनाही संजय राऊतांसारखा मानसिक आजार झाला आहे. मानसिक आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट घडली नसली तरी ती झाल्याचा भास होतो. त्यांना ...

काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती आमदार संपर्कात? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतांना या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे. आमच्या संपर्कात अजुनही ...

सचिन पायलट यांच्या मनात आहे तरी काय?

दिल्ली वार्तापत्र – श्यामकांत जहागीरदार राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीला वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला असताना माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्याच ...

अजित पवार भाजपसोबत जाणार?, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे ट्विट केले होते. तर या ट्विटमुळे राजकारणात नवा भुकंप ...

अमित शाहांचे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना आदेश; वाचा काय म्हणाले…

नवी दिल्ली : भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांची दखल खुद्द केेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त विधानांमुळे वाद निर्माण ...