राजकारण
सर्वकाही चुकलं पण उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे शिंदे सरकार वाचलं
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सुप्रीम कोर्टाने सुनावला आहे. बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा ...
सुप्रीम कोर्टाचे राज्यपाल, शिंदे गटावर ताशेरे; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : गेल्या ११ महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षावरील निकालाचं वाचन ...
मुंगेरीलालचे ‘डीएनए’ असणार्या नेत्यांना वाटते, सरकार पडेल; कुणी लगावला टोला?
जळगाव : खासदार संजय राऊत यांनी ‘महायुतीचे सरकार पडेल’ असे विधान केले आहे. याला प्रत्त्युत्तर देताना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय खात्याचे ...
काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही लोक शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात!
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही लोकं, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकं आणि काँग्रेसमधीलही काही लोकं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात ...
शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? देवेंद्र फडणवीस म्हणाले; वाचा सविस्तर
वर्धा : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? या सत्तासंघर्षाचा निकाल कधी ...
शरद पवारांनी काढले उध्दव ठाकरे व संजय राऊत यांचे वाभाडे
सातारा : राजकीय वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले असल्याची टीका, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केली होती. त्यास शरद पवार यांनी ...
राऊतांविषयी बोलताना सत्तारांची जीभ घसरली, म्हणाले…
Maharashtra Politics : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचं राजकीय वर्तुळ चांगला तापलं आहे. दोन्ही गटातील नेते रोजच एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. अशातच ...
शरद पवारांच्या प्रेसला दांडी का मारली? अजित पवारांनीच सांगितलं कारण
Politics Maharashtra : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ५ मे रोजी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी अनुपस्थिती होती. ...
संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार?
Politics Maharashtra : शिवसेनेतील बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झाले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात ...
जयंत पाटील म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहीजण देव पाण्यात ठेऊन बसले होते
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते आक्रमक ...














