राजकारण
बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी…
मुंबई : बुलढाण्यात (buldhana) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) उपस्थित होते. मात्र दोन्ही ...
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून अदृश्य फोन ….?
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या (Jalna lathicharge) घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. याच ...
गिरीश महाजन म्हणतात : विरोधकांना एवढा कळवळा आताच कसा…..
जळगाव : शरद पवार यांच्या कार्यकाळात पन्नास वर्षांत, तर उद्धव ठाकरे यांच्या काळात अडीच वर्षे सत्ता असताना मराठा समाजाला (maratha reservation) त्यांनी आरक्षण दिले ...
उध्दव ठाकरे म्हणाले, म्हणून सरकारने मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला
मुंबई : मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करण्यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. मला माहिती मिळाली आहे, की तिकडे ‘सरकारला आपल्या दारी थापा मारतं लय भारी’ ...
मराठा आंदोलकांवर लाठीमार : राज्यातील वातावरण तापले; वाचा कुठे काय घडले
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता ...
बैठक सुरु होताच मल्लिकार्जुन खरगेंच मोठं विधान; सर्वांच्याच उंचावल्या भुवया, काय म्हणाले?
Mallikarjun Kharge : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांचे प्रमुख आणि काही राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ...
महायुतीच्या बैठकीत ‘हे’ ३ महत्त्वाचे ठराव पारित
मुंबई : राज्यातील महायुतीची एक बैठक काल (३१ ऑग.) रात्री वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या ...
इंडिया आघाडीत संयोजक पदावरुन वाद; संजय राऊत म्हणाले ‘हे बाहेर…’
मुंबई : मुंबईत I.N.D.I.A आघाडीची बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दोन दिवसांची बैठक होत आहे. या बैठकीत संयोजक पदावरुन वाद सुरु ...
‘…तरी काहीही होणार नाही’ विरोधक केवळ डबक्यात उड्या मारतील, डबक्यातच; कुणी केली टीका?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी व एनडीए विरोधकांच्या आघाडीचे कुणीही संयोजक झाले तरी काहीही होणार नाही. ते केवळ डबक्यात उड्या मारतील व डबक्यातच राहतील, अशी ...
मोठी बातमी ; मोदी सरकारने अचानक बोलवलं ५ दिवसांचं विशेष अधिवेशन
नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपन्न झालेलं आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री ...















