राजकारण
१२ दिवसांत भाजपाच्या दोन आमदारांचे निधन
पुणे : पिंपरी चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते मागच्या बर्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, ...
वरचढ सत्ताधारी आणि हतबल विरोधक !
तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : नागपुरात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. नागपूरला दोन वर्षांनंतर होणारे अधिवेशन, त्यात राज्यात बदललेले सरकार, शिवसेनेत ...
निवासी डॉक्टरांना गिरीश महाजनांनी केलं ‘हे’ आवाहन
मुंबई : राज्यभरातले निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे रूग्णांचे हाल होतं आहेत. अशात गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत संप मागे घेण्याचं आवाहन ...
मिनी मंत्रालयात कामांना आचारसंहितेचा ब्रेक
रामदास माळी तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव – मिनी मंत्रालयात विविध कामांच्या वर्कऑर्डर आणि शिफारशींच्या कामांना वेग आला होता. मात्र याचदरम्यान शुक्रवारी पदवीधर मतदारसंघाच्या ...
शेतकर्यांसाठी आर आर आबांच्या मुलाने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
नागपूर : फुलशेती करणार्या शेतकर्यांवर आलेल्या संकटावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ...
स्वराज्यरक्षक का धर्मवीर? छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवारांमुळे निर्माण झालायं हा वाद
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत केलेल्या एका विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज हे ...
संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान; वाचा काय म्हणाले
मुंबई : सेना भवन शिंदे गट ताब्यात घेणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका नेत्याने केल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गटामध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे ...
अजित पवारांना अंधारात ठेवून विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास!
नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठरावाचा प्रस्तावाचे पत्र काल विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिले आहे. या प्रस्तावावर महाविकास ...
मोठी बातमी : अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका
तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातून ...
अखेर कर्नाटक सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी या मराठी या शहरांसह ८६५ गावे महाराष्ट्रात ...