राजकारण

Crime News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांचा खून ; दोघांना अटक

By team

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्या आली. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी ...

भारतातील पहिला ‘सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’ महाराष्ट्रात : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By team

मुंबई : ‘महा सायबर-महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट’चे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापे, नवी मुंबई येथे उदघाटन करण्यात आले. यासोबतच सायबर ...

आपण कुठेही असलो तरी एकजूट, मजबूत राहण्याची गरज : मोहन भागवत

By team

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी विजयादशमीनिमित्त नागपुरातील संघ मुख्यालयात शस्त्रपूजन केले. यावेळी त्यांनी संघ कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोहन भागवत ...

Jamner News: जामनेरात शिवसृष्टी-भीम सृष्टी लोकार्पण सोहळा थाटात

By team

जामनेर : शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह शिवसृष्टीचे व भुसावळ चौकात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासह भीम सृष्टीचे ...

‘राजपुत्र’ निवडणूक लढवणार ? अमित ठाकरेंसाठी मुख्यमंत्री शिंदे ‘हा’ मतदारसंघ सोडायला तयार!

By team

मुंबई : राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्च्यांना वेग आला आहे. तसेच त्यांना निवडणूक लढवण्यासाठी भांडुप मतदारसंघ फिक्स ...

“…तर भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूरात होईल” कार्यकर्त्यांचा थेट शरद पवारांना इशारा

By team

इंदापूर : काही दिवसांपूर्वी भाजपात नाराज असलेले नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर निवडणुकीत इंदापूर ...

राज ठाकरेंचा काँग्रेसला मोठा धक्का ! ‘या’ दोन नेत्यांचा होणार मनसेत प्रवेश

By team

मुंबई: महारष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागले आहे. ...

Industry News : उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल ठरणार वरदान ! : पालकमंत्री गुलाबराव पाटील

By team

जळगाव :  ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोटे-मोठे उद्योगांसाठी खरोखरच अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून  याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र ...

खासदार प्रियंका चतुर्वेदींचं राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य!

By team

Priyanka Chaturvedi : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवावर शिवसेनेच्या (यूबीटी) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. यामुळे मनोबल थोडे कमी ...

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी : ना. गुलाबराव पाटील

By team

जळगाव : सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता आहे. स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्व देऊन ग्रामपंचायतीनी ...