आसाम
नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची वैधता कायम, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने, आपल्या बहुमताच्या निर्णयात, आसाममधील स्थलांतरितांना नागरिकत्व प्रदान करणाऱ्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 6A ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. भारताचे सरन्यायाधीश ...
खलिस्तानी प्रमुख पन्नून कडून चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला
कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. कॅनडाच्या मंत्र्यांनी भारताच्या अखंडतेवर ...
हाहाकार ! आसाममध्ये मुसळधार पाऊस; 52 जणांचा मृत्यू
मुसळधार पाऊसामुळे आसाममध्ये पुराने हाहाकार मांडला आहे. परिणामी जवळपास 24 लाख लोक प्रभावित झाले असून, राज्यात अत्यंत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पूरसंबंधित ...
राहुल गांधी यांच्यावर होणार गुन्हा दाखल
आसाम : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील सध्या भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे, यातच आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेचे अधिकारी आणि आसाम सरकारचे अधिकारी यांच्यात ...
Video : ब्रह्मपुत्रा नदीने इशारा पातळी ओलांडली, लोकांनी सोडली घरे
आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तसेच दिब्रुगडमधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीने ...
महाराष्ट्रापासून आसामपर्यंत पूर आणि पावसाने केला कहर, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
Monsoon News: मुसळधार पावसामुळे देशभरातील 23 राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू ते राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...
आसामात २३८ बनावट मोबाईल सिम कार्ड जप्त!
आसाम, गुवाहाटी : पोलिसांनी एका मोबाईल रिपेअर्स व्यावसायिकाकडून सुमारे २३८ बनावट सिमकार्ड जप्त केले. या प्रकरणात आरोपीला अटक केल्याची माहिती मोरीगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस ...
५० वर्षे जुन्या ‘या’ सीमावादावर मोदी सरकारने काढला तोडगा
नवी दिल्ली: जवळपास ५० वर्षे जुन्या आसाम – अरूणाचल प्रदेशदरम्यानच्या सीमावादावर मोदी सरकारच्या काळात तोडगा निघाला असून वादमुक्त ईशान्य भारताच्या प्रवासातील ए कमहत्त्वाचा टप्पा आता ...
राज्यात पावसाचा यलो अलर्ट; ६ ते ८ एप्रिलपर्यंत बरसणार सरी
तरुण भारत लाईव्ह । ५ एप्रिल २०२३। आसाम व ओडिशा किनारपट्टीजवळ वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश भागात ...
बालविवाह: एक सामाजिक कुप्रथा!
तरुण भारत लाईव्ह ।०४ फेब्रुवारी २०२३। Child Marriage बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी Assam Government आसाम सरकारने राज्यव्यापी अभियान छेडले आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत १८०० जणांना ...