कलम ३७०
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ‘काश्मीर वादावर’ मोठं विधान; म्हणाले, “POK ताब्यात…”
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकमध्ये काश्मीर मुद्द्यावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, भारताने काश्मीरमधील बहुतेक समस्या सोडवल्या ...
जम्मू काश्मीरच्या बैठकीत कलम ३७० हटवण्याविरोधात ठराव मांडण्यावरून गदारोळ
जम्मू-काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर यावर्षी पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरेंन्सला बहुमत मिळाल्याने त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर ...
देशाच्या इतिहासात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस; जाणून घ्या सर्व काही
मुंबई : कलम ३७० रद्द करण्याबाबतचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मु-काश्मीरच्या लोकांचा विजय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय ...
कलम ३७०च्या निकालानंतर पंतप्रधानांनी केली नवी घोषणा; म्हणाले “हा निर्णय आशेचा किरण..”
नवी दिल्ली : कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून त्यांनी ...
Big Breaking: कलम 370 हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला हा मोठा निर्णय…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज (11 डिसेंबर) जम्मू आणि काश्मिरमधील कलम 370 (Article 370) च्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत ...
‘कलम ३७०’ आणि याचिकांवरील युक्तिवाद
जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणार्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच पूर्ण झाली असून, या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यानिमित्ताने ...
पुलवामा हल्ल्यामुळे जम्मू-कश्मीरमधून हटविले कलम ३७०!
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कलम ३७० का हटविले? ...