जलसाठा
जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये इतकेच आहेत टक्के जलसाठा
जळगाव : जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून १६ टँकरद्वारे १५ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी हाच उपयुक्त ...
पावसाचा दिलासा; हतनूर, गिरणा जलसाठ्यात वाढ
तरुण भारत लाईव्ह । १९ सप्टेंबर २०२३। शहरासह जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व जलसाठ्यात वाढ होऊन ५५.२९ टकके ...
गिरणा जलसाठ्यात कमालीची घट, जाणवणार टंचाईचे संकट?
जळगाव : जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आहे. या तीन मोठ्या सिंचन प्रकल्पात सरासरी ४९.२०, ...