पाणीपुरवठा

भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्या ; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

मुंबई । अमृत योजनेतून भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात. या योजनेतून पाणी पुरवठा लवकर सुरू ...

वीज जोडणीअभावी राहिलेल्या पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करा ; मंत्री गुलाबराव पाटीलांचे निर्देश

मुंबई । जळगाव जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजना कार्यान्वित झाल्या नाहीत, त्या तातडीने सुरू कराव्यात. कंत्राटदारांनी कामे हाती घेऊन जी कामे वेळेत पूर्ण ...

Jalgaon News : वादळाने वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा पुढे ढकलला

By team

जळगाव : शनिवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या वादळामुळे वाघूर पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडीत झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला ...

खबरदार ! अंजनी नदी पात्रात धरणाचे पाणी सोडले तर… शहरवासीयांचा इशारा

एरंडोल : मे महिन्याला सुरुवात झाली असून एरंडोल शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या अंजनी धरणात अवघा पाच टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या जलसाठ्यातून एरंडोल शहरासह कासोदा फरकांडे ...

एरंडोल नपातर्फे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, शहरवासी त्रस्त

एरंडोल :  एरंडोल नपातर्फे शहरवासीयांना दूषित हिरवेगार, दुर्गंधीयुक्त, अस्वच्छ, पिण्यास अयोग्य असा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी शहरवासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे योग्य ...

एरंडोलला नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा…!

एरंडोल : अंजनी धरण उशाशी असूनही पाणी वितरणाचे नियोजन नसल्यामुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. विशेष हे की सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून लग्न सरयीचे ...

जळगावकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; वाघूर धरण ७७ टक्के भरले

तरुण भारत लाईव्ह । १२ सप्टेंबर २०२३। जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ न झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे ...

जिल्ह्यात पाणी कपात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। जळगाव जिल्ह्यात पाण्याची पातळी बघता मुख्यमंत्र्यांनी उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे, ...

पावसाळ्यात टंचाईच्या झळा; ३० गावात ३५ टँकरने पाणीपुरवठा

By team

जळगाव : जून महिना संपला अन् जुलै महिन्यास सुरूवात झाली. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट गडद होतांना दिसत आहे. जिल्ह्यात सध्या 7 ...