भारत
अभिमानास्पद ! ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी भारताला ‘IAF’चा जागतिक अंतराळ पुरस्कार
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेने अंतराळ संशोधनात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) द्वारे भारताला प्रतिष्ठित जागतिक अंतराळ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 14 ऑक्टोबर ...
खलिस्तानी प्रमुख पन्नून कडून चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला
कॅनडाचे उप परराष्ट्र मंत्री डेविड मॉरिसन यांनी भारत हा एक देश आहे. त्यांच्या संप्रभुतेचा सन्मान केला जावा, असे म्हटले होते. कॅनडाच्या मंत्र्यांनी भारताच्या अखंडतेवर ...
हिंदू समाजाला संघटित होण्याची गरज, सक्षम झाल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली : सरसंघचालक
बारां : सक्षम आणि सामर्थ्यशाली असल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. सक्षम देशाच्या प्रवाशांना जगात तेव्हाच सुरक्षा मिळते, जेव्हा त्यांचे राष्ट्र सबल असेल. अन्यथा, ...
Womens T20 World Cup । पाकिस्तानला दुसरा धक्का, पाच षटकात २५ धावा
Womens T20 World Cup । महिला T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन फातिमा सना ...
Womens T20 World Cup । भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता शिगेला, कुणाचं पारडं जड ?
Womens T20 World Cup । महिला T20 विश्वचषकात आज, रविवारी दुपारी ३.३० वा. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. भारत-पाकिस्तानचा सामना कोणत्याही खेळातील ...
Chandrayaan 4 Update : चांद्रयान-३ नंतर चांद्रयान-४ करणार मोठे चमत्कार !
Chandrayaan 4 Update : गेल्या वर्षी चांद्रयान-३ ने इतिहास रचला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवले. यानंतर, तो १४ चंद्र दिवस चंद्रावर सक्रिय राहिला ...
Consumer goods market । ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत भारताचे वर्चस्व, 2027 पर्यंत होईल ‘हा’ विक्रम
ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत भारत लवकरच जगात दिसणार आहे. सरकारच्या उत्कृष्ठ प्रयत्नांमुळे आणि उत्कृष्ट योजनांमुळे आज जगातील विविध देशांना भारतात मार्केटिंग करण्यात रस दिसत आहे. ...
भारताच्या पुरातन कलाकृती आणि वस्तू मायभूमीत परतणार; मोदींच्या अमेरीका दौऱ्याचं आणखी एक यश!
वॉशिंग्टन डीसी : ” भारतात येणाऱ्या या वस्तू केवळ ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत, तर त्याच्या सभ्यतेचा आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहे.” असे प्रतिपादन ...
भारत-बांगलादेश T20 सामना धोक्यात, रद्द होणार सामना ?
भारत आणि बांगलादेश यांच्यात ग्वाल्हेर येथे 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टी-20 क्रिकेट सामना धोक्यात आला आहे. या सामन्याबाबत अखिल भारतीय हिंदू महासभेने निषेध व्यक्त ...