मुंबई
मुंबईतील बेस्ट बसमध्ये बॉम्बची धमकी, मुख्यालयात धमकीचा ईमेल आला
मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बसच्या वडाळा मुख्यालयात एक धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये एका बसमध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या ...
मुंबई येथून गोरखपूर व दानापूरसाठी धावणार उन्हाळी एक्स्प्रेस ; जळगावातील प्रवाशांना होणार फायदा
जळगाव । उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-गोरखपूर आणि मुंबई-दानापूर दरम्यान ३ जोड्या अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार? वाचा काय आहे बातमी
मुंबई : आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आला आहे. तसेच आज राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे,या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ...
महाराष्ट्रातील अलिबाग या नावाने ओळखले जाईल? असे आवाहन राहुल नार्वेकर यांनी सरकारला केले आहे
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला अलिबागचे नाव बदलून ‘मयनाकनगरी’ करण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका ...
रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या चाहत्याने CSK समर्थकाचे केले असे काही, उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू
IPL 2024: आयपीएल 2024 चा उत्साह कायम आहे. चाहत्यांना त्याचे वेड लागले आहे. पण ते कोणासाठी तरी जीवघेणे ठरेल, असे कुणालाही वाटले नसेल. आयपीएलमुळे ...
मुंबई येथून सुटणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांचा समावेश, एप्रिलपासून मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष रेल्वे सुरू होणार !
भुसावळ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एप्रिलपासून उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात, क्र. ०१०५३ लोकमान्य टिळक ...
अभिनेता गोविंदाने CM एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, लोकसभा निवडणूक लढवणार का?
मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय पेच वाढत चालला आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाने या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत महाराष्ट्राचे ...
मुंबई : मंत्रालयावरून उडी मारत जीवन संपवण्याचा प्रयत्न…नेमकं काय घडलं ?
Mantralaya Mumbai : मुंबई मंत्रायलातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महापालिकेचा अधिकारी वडापावची गाडी लावू देत नाही, म्हणून एका व्यक्तीने मंत्रालयाच्या इमारतीवरुन खाली ...
मुंबई : पालिकेचा निष्काळजीपणा, दोन चिमुकल्यांनी गमावला जीव, नेमकं काय घडलं ?
मुंबई : महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांनी आपला जीव गलावल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. हे दोन्ही चिमुकले रविवारपासून बेपत्ता होते. मुलं ...
सीएम शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयाची नेमप्लेट बदलली, नावाला आईचे नाव जोडले, काय कारण आहे?
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दक्षिण मुंबईतील राज्य सचिवालयातील त्यांच्या कार्यालयाच्या चेंबरबाहेर एक नवीन नेमप्लेट लावली, ज्यावर आता त्यांच्या वडिलांच्या आधी ...