मुसळधार पाऊस

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! आज जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

जळगाव । जळगाव जिल्ह्यात मागील तीन दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीवर आलेल्या मका, कापूससह इतर धान्य पिकांचे मोठं नुकसान झालं असून यामुळे शेतकरी हवालदिल ...

नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; तीन जणांचा मृत्यू

नंदुरबार : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून, पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली ...

मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्यातील दोन गावांचे संपर्क तुटले, नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश

जळगाव : मध्यप्रदेशातील सातपुडा भागात मध्यरात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला. यामुळे रावेर तालुक्यातील सुकी नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली ...

जळगाव जिल्ह्यासाठी आगामी दोन दिवस महत्वाचे ; हवामान खात्याकडून पावसाबाबत हायअलर्ट जारी

जळगाव । मागील तीन ते चार दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून आज आणि उद्यासाठी हवामान खात्याने महत्वाचा अलर्ट जारी केला ...

मुंबईत प्रचंड पाऊस, राज्यात अशी राहिल परिस्थिती

मुंबई :  मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरासह उपनगरांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. बुधवारी सायंकाळपासून शहरातील काही भागांत पावसाची संततधारी सुरू झाली असून आज पहाटेपासून ...

मुसळधार पावसाने खान्देशातील ‘हे’ शहर झाले जलमय; कामकाज ठप्प

जगदिश जायसवाल शहादा : शहाद्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे. शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरल्याने संपूर्ण न्यायालय परिसराला ...

महाराष्ट्रात 18 जुलैपर्यंत मुसळधारचा इशारा! या जिल्ह्यांना बसणार फटका, जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव/पुणे । राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असून जळगावसह अनेक जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन, ‘गरज असेल तरच…’

By team

मुंबई : येथे  मुसळधार पावसामुळे नागरिकांची अडचण झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  लोकांना गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री ...

राज्यात जोरदार पाऊस; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार

मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. तसंच पहाटे पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचलं आहे. अनेक सखल ...

हाहाकार ! आसाममध्ये मुसळधार पाऊस; 52 जणांचा मृत्यू

मुसळधार पाऊसामुळे आसाममध्ये पुराने हाहाकार मांडला आहे. परिणामी जवळपास 24 लाख लोक प्रभावित झाले असून,  राज्यात अत्यंत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी पूरसंबंधित ...

1235 Next