मृत्यू

गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला अन् नको ते घडलं… २४ तासांत आढळला मृतदेह

जळगाव : गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पिलखोड (ता. चाळीसगाव) परिसरात घडली. ओम विजय चव्हाण (१८, रा. हिसवाळ ता. मालेगाव) ...

बर्फाचा थर निखळला आणि काश्मिरात जळगावच्या प्राध्यापकाचा मृत्यू

By team

जळगाव : मित्र परिवारासह जळगाव : काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रा. दीपक प्रल्हाद पाटील (४३, रा. फुपणी, ता. जळगाव) यांचा बर्फाचा थर निखळून त्याखाली असलेल्या ...

उष्मघातामुळे तरुणाचा मृत्यू, दहिगाव येथील घटना; जळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश

जळगाव : उष्मघातामुळे दहिगाव (ता. यावल) येथील वैभव धर्मराज फिरके (२७) या तरुण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यावल तालुक्यातील ही दुसरी घटना ...

नगरच्या प्रवरा नदीत NDRF पथकाची बोट उलटली; जळगावच्या जवानासह तीन जणांचा मृत्यू

जळगाव : अकोलेमधील अहमदनगर-प्रवरा नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी गेलेली एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत ...

Jalgaon News : मजुराचा विहिरीत पडून मृत्यू

By team

जळगाव : विहिरीचे काम करीत असताना खाली पडल्याने पाण्यात बुडून मजुराचा मृत्यू झाला. मंगळवार, २१ रोजी दुपारी ही घटना कानळदा शेतशिवारात घडली. गोपीचंद पंढरीनाथ ...

तुमच्या मृत्यूनंतर तुमचा आधार क्रमांक दुसऱ्याला मिळतो का, जाणून घ्या नियम काय आहे?

By team

आजच्या काळात आधार हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. आधारशिवाय तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ मिळवू शकत नाही. कोणत्याही सरकारी कामासाठी त्याची गरज असते. पण ...

खासगी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकासह मातेचा उपचारात मृत्यू, जळगावातील घटना

By team

जळगाव : गर्भवती महिलेस शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल सिझर शनिवार, केले. करून १८ रोजी दुपारी प्रसूतीत मातेने बाळाला जन्म दिला. मात्र त्याने श्वास ...

धक्कादायक ! क्रिकेट खेळताना प्रायव्हेट पार्टला लागला चेंडू, खेळपट्टीवरच झाला मृत्यू

पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट खेळताना 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पुण्यातील लोहगावमध्ये क्रिकेट खेळत असताना मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बॉल लागल्याने त्याचा मृत्यू ...

तुमच्या एका सवयीमुळे मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो

By team

आजकाल वाईट जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे आजार पसरत आहेत. हृदयाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका असतो. अनेक सवयी एकूणच आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशीच एक सवय बराच वेळ ...

उष्माघात ! काम करताना दोन जण बेशुद्ध, एकाचा मृत्यू; एक गंभीर

सध्या देशभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. याबाबत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. झारखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ४० अंशांच्या वर आहे. कडक ऊन ...