राज्य सरकार
Jalgaon News : कृषी विभागाने जनजागृती मोहीम राबवावी : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना
जळगाव : कृषी विभागाकडून योजनाविषयी जनजागृती मोहिम राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हा ...
लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालणार ; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांना चपराक
Devendra Fadnavis on Raj Thackeray: मुंबईतील गोरगाव येथे राज ठाकरे यांचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय ...
प्रवाशांना दिलासा ! एसटी भाडेवाढ रद्द करत सरकारने दिली दिवाळी भेट
दरवर्षी दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्याच निमित्तानं एसटी महामंडळाच्या वतीने हंगामी भाडेवाढ करण्यात येत असते. यंदाही एसटी महामंडळाची ही भाडेवाढ प्रस्तावित ...
Dudh Anudan । आता गायीच्या दुधाला मिळणार इतके रुपये अनुदान
जळगाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव ...
खुशखबर ! जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मिळणार भरपाई
जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसानभरपाईच्या रकमेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या योजनेतील विम्याच्या हप्त्याची रक्कम राज्य सरकारने भरली आहे. विशेषतः या ...
RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश रद्द; राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचा दणका
मुंबई : आरटीई (RTE) अंतर्गत खासगी शाळांऐवजी वंचित घटकांतील मुलांना सरकारी अनुदानित शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी राज्य सरकारनं नियमांत बदल केले होते. पालकांकडून इंग्रजी ...
केंद्राचा मोठा निर्णय : सर्व राज्य सरकारांना करावी लागेल मसाल्यांची गुणवत्ता चाचणी
केंद्र सरकारने भारतातून निर्यात होणारे मुख्यतः मासल्यावरील वादानंतर आदेश काढले आहेत. या आदेशानुसार सर्व राज्य सरकारांना मसाल्यांची गुणवत्ता तपासणी चाचणी करावी लागणार आहे. दरम्यान, ...
दोन दिवसांत राज्य सरकारने घेतले २६९ निर्णय
मुंबई : आगामी चार ते पाच दिवसांम ध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन देशात आचारसंहिता लागू होणार असल्याने, राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरू केला ...
राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय ; अध्यादेशही केला जारी, काय आहे वाचा..
मुंबई । राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कधी जून-जुलैमध्ये होणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे तर कधी अवकाळी पावसामुळे शेतीचं- पीकांचं मोठं नुकसान होतं. ...
Breaking News: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ?
अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आजच एसआयटी स्थापन होणार आहे. राज्य सरकारकडून लेखी आदेश मुंबई ...