राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
आपण हिंदू नेहमीच चुकीच्या विमर्शाचे बळी का ठरतो ?
नमस्कार. काल विजयादशमी निमित्त सालाबाद प्रमाणे रा.स्व.संघाच्या स्वयंसेवकांनी देशभरात सर्व ठिकाणी पथ संचलन केले. संघाच्या स्थापनेपासून मधल्या संघ बंदीची काही वर्षे सोडली तर हे ...
Dharangaon RSS News : संघाने गुणवंत्तापुर्वक राष्ट्रीय समाज उभा केला : विकास देशपांडे
धरणगाव : देशात वर्षानुवर्ष इंग्रजानी तोडा व फोडा आणि राज्य करा अशी सामाजिक दरी निर्माण करून हिंदु समाजात जातीय तेढ निर्माण केली. आपसातील भांडणे ...
आपण कुठेही असलो तरी एकजूट, मजबूत राहण्याची गरज : मोहन भागवत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी विजयादशमीनिमित्त नागपुरातील संघ मुख्यालयात शस्त्रपूजन केले. यावेळी त्यांनी संघ कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोहन भागवत ...
Jalgaon News : विजयादशमी निमित्त शहरात रा.स्व.संघाचे पथसंचलन
Jalgaon News : विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या ...
हिंदू समाजाला संघटित होण्याची गरज, सक्षम झाल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली : सरसंघचालक
बारां : सक्षम आणि सामर्थ्यशाली असल्यानेच जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. सक्षम देशाच्या प्रवाशांना जगात तेव्हाच सुरक्षा मिळते, जेव्हा त्यांचे राष्ट्र सबल असेल. अन्यथा, ...
Constitution Assassination Day : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला संघटनेच्या वतीने स्वागत
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) महिला सहयोगी संघटना राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रतिनिधी सभेत ‘नेशन पॅरामाउंट’ या विषयावर ठराव मंजूर करण्यात आला. 25 जून ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : 3 दिवसीय बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा
रांची : येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य प्रचारकांची 3 दिवसीय बैठक पार पडली. सरला बिर्ला विद्यापीठ, रांची येथे झालेल्या बैठकीत देशभरातील राज्य प्रचारक सहभागी ...
RSS पाठोपाठ गिरिराज सिंह यांनीही केली लोकसंख्या नियंत्रणाची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) आपल्या मुखपत्र ऑर्गनायझर मॅगझिनमध्ये बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरणाची मागणी केली आहे. आता या मागणीवर भारतीय जनता पक्षाचे दिग्गज ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि लिंगभेदाबाबत केले हे मोठे विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी समाजातील जात आणि लिंगाच्या आधारे भेदभाव दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले ...