शेतकरी
Amol Jawle : केळी उत्पादक शेतकऱ्यांना ‘पीक विम्या’तून नुकसानीची भरपाई द्या !
जळगाव : वादळी वाऱ्यामुळे व हवामानावर आधारीत केळी पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई ‘केळी फळ पीक विम्या’च्या माध्यमातुन शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजप ...
केबल चोरीच्या घटनेत वाढ, शेतकरी चिंतेत
चोपडा : तालुक्यातील खडगाव, गोरगावले, घुमावल परिसरात केबल चोरीच्या घटना वाढल्या असून, शेतकरी त्रस्त झाले आहे. या भागात पोलिसांचा वचक राहिला नाही ? असा ...
जिल्हा बँक ! बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे धोरण; आ. पाटलांनी घेतला अधिकाऱ्याकडून आढावा
पारोळा : जिल्हा बँकेने थेट बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याचे नविन धोरण जारी केले आहे. यात शेतकऱ्यांना पात्र होणेसाठी मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिकची दस्ताएवजांचा ...
भारनियमनाने त्रस्त शेतकर्याचे महावितरण कार्यालयाच्या दारात ‘झोपा काढा’ आंदोलन
जळगाव : शहरातील तापमान मागील ३ दिवसांपासून वाढले आहे. वाढत्या उष्णेतने नागरिक त्रस्त झाले असून बचावासाठी विजेचा वापरात वाढ झाली आहे. या वाढीव विजेच्या ...
घरच्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करा; कृषी विभागाचे आवाहन
नंदुरबार : कृषी विभागातर्फे निमगांव येथे खरीप हंगाम पुर्व मार्गदर्शनपर बियाणे उगवण क्षमता तपासणी व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतकर्त्यांनी घरच्या बियाण्याची उगवण क्षमता ...
शेतकऱ्यांना राशी कापूस बियाणे मिळत नाहीय; चौकशीची मागणी
धरणगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांना राशी सीडसचे 659 व महाकाॅट नामांकित बियाणे लागवडीसाठी मिळत नाहीय. त्यामुळे प्रशासनाने चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, ...
पाचोरा मतदारसंघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित; अमोल शिंदे म्हणाले…
जळगाव : पाचोरा मतदारसंघ दुष्काळाच्या अनुदानापासून वंचित राहिला आहे. हे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे असल्याचा आरोप करत, भाजप तालुकाध्यक्षयांनी नाव न घेता आमदार किशोर पाटील ...
मालपुरात शेतकऱ्याचा खून, आठ संशयितांविरोधात गुन्हा, मालपूर येथील घटना
अमळनेर : तालुक्यातील मालपूर येथील एका ४७ वर्षीय प्रौढाचा शेत रस्त्याच्या वादातून खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...
शेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यात १७ केंद्रांवर होणार ज्वारी खरेदी
जळगाव : शासनाने रब्बी हंगामातील ज्वारी खरेदीचे परवानगी दिली आहे. यानुसार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात १७ केंद्रांवर नोंदणीचे आदेश काढले आहेत. बाजारभावापेक्षा जादा भावाने ...
दुर्दैवी ! बैलाला पाणी पाजत होते शेतकरी, अचानक… घटनेने टिटवी गावात हळहळ
जळगाव : पाणी पाजणाऱ्या शेतकऱ्यास बैलाने शिंग मारल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना टिटवी, ता पारोळा येथे गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली. प्रकाश तोताराम ...