शेतकरी

दुर्दैवी ! भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेतखेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव ते पाचोरा महामार्गवर ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ...

कर्जफेडीच्या नैराशातून गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या

By team

जळगाव : लहरी निसर्गाच्या चक्रात शेतातील पिकाचे घटलेले उत्पन्न आणि कर्जफेडीची काळजी यामुळे नैराशातील शेतकऱ्याने शेतातच एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर तुकाराम ...

शेतकऱ्यांना शंभरी देताना लाज नाही वाटत ?

By team

विज्ञानाने अब्जावधी प्रयोग केले. त्यातून जे काही साध्य करायचे होते, ते साध्यही केले. अगदी विज्ञान आता ‘मुष्ड्डी में’ झाले. वरदान ठरणारे विज्ञान बऱ्याचदा शापही ...

रब्बी पिकांचे अवकाळीने नुकसान, तात्काळ नुकसान भरपाई द्या; शेतकऱ्यांची मागणी

जळगाव : जिल्ह्यात सोमवार, २६ रोजी रात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे अनेक भागांत रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी ...

अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी संकटात; माजी आमदार चंद्रकांत सोनवणे पोहचले बांधावर

जळगाव : जिल्ह्यात अवकाळीचा फटका सर्वत्र बसला असून, चोपडा तालुक्यात आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी तात्काळ महसूल प्रशासनाच्या ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! MSME ला क्षणार्धात कर्ज मिळेल, RBI ने केली ही

By team

शेतकरी आणि छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने नवीन योजना तयार केली आहे. RBI शेतकरी आणि MSME ...

शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री काय म्हणालेय ?

अमळनेर :  नैसर्गिक आपत्तीमुळे सन २०२० ते २०२२ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटपासाठी १०६ कोटी ६४ लाख ९४ ...

संतप्त शेतकरी दिल्लीला घेराव घालण्याच्या तयारीत; बॅरिकेड तोडण्यासाठी मागवला जेसीबी

किमान आधारभूत किमतीसह डझनभराहून अधिक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, ...

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

चाळीसगाव । देशभरात नापीक, कर्जबाजरीसह विविध कारणांमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. आता अशीच एक घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली. सतत ...

अवकाळीने शेतकऱ्यांची चिंता वाढली ; हवामान खात्याकडून आज ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई । फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील कमाल आणि किमान तापमान वाढल्यामुळे अनेक भागातून थंडी गायब झाली असून उन्हाचा झळा बसत आहेत. त्यातच राज्यातील विदर्भ ...