शेतकरी
म्हशीला वाचवण्यासाठी शेतकरी नदीत उतरला, पण घडलं असं काही…
पारोळा : मागच्या दोन दिवसं पासून जिल्हयात काही भागात जोरदार पाऊस झाल्याचे पाहिला मिळत आहे. नदी नाल्यांना देखाली पूर आला आहे. नदीच्या पात्रात अडकलेल्या ...
Dhananjay Munde : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रीम रक्कम दिवाळीपूर्वीच… नक्की काय म्हणाले?
जळगाव जिल्ह्यातील सन 2022-23 या वर्षातील केळी व इतर खरीप पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन ...
जळगाव जिल्ह्याला उद्यापासून यलो अलर्ट; हवामान खात्याचा इशारा
तरुण भारत लाईव्ह । १३ सप्टेंबर २०२३। सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आज जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान पुन्हा ...
दोन दिवसांवर बैलपोळा; पण शेतकरी चिंतेत, काय आहे कारण?
दोन दिवसांवर बैलपोळ्याचा सण आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. बाजारपेठा रंगीबेरंगी साहित्यांनी सजल्या आहेत. मात्र, यावर्षीच्या बैलपोळा सणावर दुष्काळाचं सावट आहे. ...
नोकरीच्या मागे न धावता नोकरी देणारे उद्योजक व्हावे; युवा शेतकऱ्यांना आवाहन
तरुण भारत लाईव्ह । जळगाव : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची जळगाव तालुक्याची कार्यशाळा हॉटेल कोझी कॉटेजमध्ये सोमवारी आयोजित ...
जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही
जळगाव : सरकार शेतकरी, युवक, महिला यांच्यासह विकासाचे प्रश्न सोडवण्याबाबत गंभीर नाही. त्यांना फक्त सत्ता काबिज करणे, निरपराध जनतेवर लाठीचार्ज करणे आणि निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ...
लोडशेडिंग केल्याने महावितरण विरोधात उद्रेक, साडेतीनशे शेतकरी मध्यरात्रीच उतरले रस्त्यावर
जळगाव : पारोळा तालुक्यातील महामार्गावरील सावखेडा होळ येथे मध्यरात्री बारा ते दीडच्या दरम्यान तीनशे ते साडेतीनशे शेतकऱ्यांनी महामार्गावर रस्ता रोको केला. परिसरात अघोषित भारनियमन ...
शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले; मध्यरात्री मंडपातून गायब, प्रशासनात खळबळ
जळगाव : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नसल्याने ही मदत मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ...
पावसाळा आता ४५ दिवसच, हतनूरमध्ये ४६ टक्के जलसाठा; काय आहे नियोजन?
भुसावळ : पावसाने ओढ दिल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली असून दुसरीकडे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने दडी मारल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे चार दरवाजातून ...
शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन, शेवटचे दोन दिवस शिल्लक
Agriculture News : शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन 2023 मधील पीक स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. या पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट ...