AI Technology

एआय-तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित भारताचे ध्येय शक्य, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, ‘नागरिक देवो भव’ तत्त्वाला सरकारचे प्राधान्य

नवी दिल्ली : २१ व्या शतकात जग आणि व्यवस्था वेगाने बदलत आहेत. भारतही त्याच गतीने प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे, प्रशासनात कार्यरत लोकांनी काळाबरोबर ...