BCCI
Asia Cup 2025 : होणार नाही आशिया कप ? भारत आणि श्रीलंकाने घेतला मोठा निर्णय
Asia Cup 2025 : सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ वर संकटाचे ढग दाटत आहेत. आता ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक ...
मोठी बातमी ! बीसीसीआयकडून भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक जाहीर
BCCI : बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाचा हा दौरा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाचा नसून महिला संघ आणि अ संघाचा असेल. ...
सचिन तेंडुलकर ठरला ‘हा’ सन्मान मिळविणारा दुसरा खेळाडू
मुंबई : सचिन तेंडुलकर हा क्रिकेट जगतातील डॉन ब्रॅडमन याच्यानंतर विश्व स्तरावरील सर्वोत्तम असा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ...
IPL 2025: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! आयपीलचे सामने पुन्हा देशभरात खेळेल जाणार, तारीख कोणती?
IPL 2025: भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने आयपीएल चे उर्वरित काळासाठी स्थगित केले होते. खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणस्तव हा निर्णय घेत असल्याचे बीसीसीआयकडून ...
चॅम्पियन्स ट्रॉफीवरून नवा गोंधळ, पाकची पुन्हा ICC कडे रडारड!
इस्लामाबाद : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचे वाद अद्याप पूर्णपणे संपलेले नाहीत. बीसीसीआयने पाकिस्तानला संघ पाठवण्यास नकार दिला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) हायब्रिड मॉडेलमध्ये स्पर्धा ...
बीसीसीआयने हार्दिक पांड्यावर घातली एका सामन्याची बंदी, हे आहे कारण
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याला आता आयपीएलच्या एका सामन्यासाठी बीसीसीआयच्या बंदीला सामोरे जावे लागले आहे. वास्तविक, ...
बीसीसीआयने केला गेम; ‘हे’ दोन खेळाडू केंद्रीय करारातून बाहेर
बीसीसीआयला अनेक प्रकरणांमध्ये तज्ञ आणि चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. यामध्येही खेळाडूंची निवड किंवा फिटनेस यासारख्या बाबींमध्ये स्पष्ट माहिती न दिल्याच्या सर्वाधिक तक्रारी ...
बीसीसीआयच्या नावावर केली जात होती फसवणूक, जय शाह यांनी घेतला मोठा निर्णय
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगळुरूमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांवर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी कारवाई केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या ...
‘बीसीसीआय’ने घेतला ‘या’ खेळाडूंबाबत कठोर निर्णय; आता…
‘बीसीसीआय’ने टीम इंडियातून बाहेर असलेल्या खेळाडूंबाबत कठोर निर्णय घेतला आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या खेळाडूंना रणजी ट्रॉफीची पुढील फेरी खेळण्याच्या सक्त सूचना बोर्डाने दिल्या आहेत. ...