Bhav

डाळ आणि तांदळावर सरकारने दिली खूशखबर, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा !

अर्थसंकल्पापूर्वी सरकारने देशातील जनतेला डाळी आणि तांदळाच्या संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काही दिवसांत डाळी आणि तांदळाच्या किमतीत दिलासा मिळू शकतो. खरेतर, कृषी ...

निवडणुकीच्या मोसमात महागड्या डाळींमुळे झोप उडाली, सरकारने घेतला साठा

By team

निवडणुकीच्या काळात विविध डाळींच्या वाढत्या किमती सरकारला सतावत आहेत. त्यामुळे डाळींच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता ग्राहक व्यवहार सचिवांनी यासंदर्भात ...

कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत; खासदार डॉ. गावितांनी काढला तोडगा

नंदुरबार : नंदुरबारसह  धुळे जिल्हात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जात असते. मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला ...