bjp
एनडीए सरकारच्या मंत्रिपदाची वाटाघाची सुरु ; कोणाला कोणती खाती मिळणार?
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले. एनडीए आघाडीकडून ...
जेडीयूने देखील भाजपला दिले नवे टेन्शन ; या मागण्या केल्या पुढे…
2014 नंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांवर भाजपचे अवलंबित्व वाढले ...
लोकसभा निकालानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार? महाराष्ट्रातील हे नाव चर्चेत
नवी दिल्ली । नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसानंतर म्हणजेच ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे अख्या देशवासीयांचे लक्ष लागले आहे. ...
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांविरोधात जळगावमध्ये भाजप आक्रमक, म्हणाले ‘खाली डोकं…’
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड डॉ. बाबासाहेबांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं; यामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरात वातारण तापलं आहे. जळगाव शहरातही ...
कमी मतदानामुळे भाजपचे होणार नुकसान ? राजनाथ सिंह यांनी मांडली भूमिका
लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या निवडणुका 6 टप्प्यात पूर्ण झाल्या आहेत. पण 2019 च्या तुलनेत मतदान कमी झाले आहे. एकूण मतांच्या संख्येत घट दिसून आली ...
पंतप्रधान मोदींनी हरियाणातील विरोधकांवर सोडले टीकास्त्र
सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (23 मे) हरियाणातील भिवानी-महेंद्रगड येथे जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीचे ...
निकालाच्या दिवशी भाजप आणि शेअर बाजार दोन्ही जल्लोष करणार ; मोदींची गॅरंटी
नवी दिल्ली : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात काय घडेल, शेअर बाजार नवीन उंची गाठेल की बाजार घसरणार? हा प्रश्न ...
राहुल गांधींनी केलेल्या खालच्या जातींच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला पकडले कोंडीत
काँग्रेस सरकारच्या काळात ही व्यवस्था खालच्या जातींच्या विरोधात असल्याचे त्यांनी एका बैठकीत मान्य केले. आता राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप आणि पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला ...
दिल्लीला प्रदूषणापासून मुक्त करायचे असेल तर भाजपची निवड करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पश्चिम दिल्ली आणि नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात दोन जाहीर सभांना संबोधित केले. गेल्या 10 वर्षातील वाढीची कहाणी ही पुढे ...
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार का? मतदानादरम्यान असे काही केले, भाजपने निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
मुंबई आणि राज्यात मतदान सुरू असताना शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपने निवडणूक आयोगाला ...