bjp
भाजपला मत, मोदींच्या गळाभेटेची मागणी; मौलाना साजिद रशीदी यांचे मोठ विधान
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील तीन प्रमुख पक्ष आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसच्या नशिबाचा निर्णय EVM मध्ये लॉक झाला आहे. पण त्याआधी ऑल इंडिया इमाम ...
Maharashtra Politics : ‘संजय राऊत सडलेला आंबा’, मंत्री गुलाबराव पाटलांचा घणाघात
Maharashtra Politics : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत सतत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार ...
Delhi Election: यमुनेतील विष कोणत्या अभियंत्याने शोधून काढले? निवडणूक आयोगाचा अरविंद केजरीवाल यांना सवाल
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील सत्ताधारी भाजप पक्षावर, जाणीवपूर्वक यमुनेत औद्योगिक कचरा टाकत, नदीत ‘विष मिसळून’ लोकांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ...
नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांच्या नियुक्तीवर भाजप ठाम, शिंदे गटाच्या नाराजीला झटका ?
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि वाद सुरू होते. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू असताना, आता ...
देशात शोककळा, तरीही राहुल गांधींची मौजमजा ; भाजपची टीका
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेल्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राहुल गांधींच्या व्हिएतनाम दौऱ्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...
प्रत्येक भारतीयाच्या हृदयातला ‘अटल सेतू’
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज मला त्यांचे जीवन आणि त्यांचे योगदान स्मरण करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जनसंघ आणि नंतर भाजपा ...
‘एक देश एक निवडणूक’ विधेयकासाठी संयुक्त सांसदीय समितीची पहिली बैठक जानेवारीत
नवी दिल्ली : एक देश एक निवडणूक या विधेयकावर गठित करण्यात आलेल्या संयुक्त सांसदीय समितीची पहिली बैठक नवीन वर्षात म्हणजे ८ जानेवारीला होणार आहे. ...
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत होणार वाढ ? भाजपाकडून पोलिसात तक्रार दाखल
नवी दिल्ली । दिल्लीतील संसद मार्ग पोलिस ठाण्यात भाजपने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भाजपने राहुल गांधींवर हत्या ...
New Delhi: ‘बटेंगे तो कटेंगे’ नंतर दिल्लीसाठी भाजपचा ‘हा’ नवीन नारा चर्चेत
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘बंटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला होता. आता भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. दिल्ली ...